बीड : मराठा आंदोलकांनी केलेल्या बीड जाळपोळ प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आतापर्यंत तब्बल २४५ जणांना अटक करण्यात आली आहे. अनेक गट स्पष्ट झाले असून मुख्य आरोपी लवकरच अटक होतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नेमका कुणाचं नाव समोर येतं ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“२५ लाख बेरोजगारांचा प्रश्न, परिक्षांचा निकाल कधी ?” विरोधी पक्षांचा सरकारवर जोरदार घणाघात
बीड जाळपोळ प्रकरणात २० मुले अल्पवयीन असून काही आरोपी हे विद्यार्थी आहेत. अनेक मुले पालकांपासून दुर्लक्षित आहेत. कुसंगतीमुळे ही मुले या जाळपोळ घटनेत ओढली गेल्याचे समोर आले आहे. सर्व आरोपी जिल्ह्यातील आहेत. जिल्हाबाहेरील आरोपींचा यात समावेश नाही. ज्या नेत्यांची घरे जाळली आहेत. त्या आरोपींचा शोध लागला आहे. आरोपीत सर्वच पार्टीच्या लोकांचा समावेश आहे. आरोपी निप्षन्न करण्यासाठी १६ टीम काम करत आहेत. अशी माहिती पोली अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा…शरद पवार गटातील खासदारांची उपराष्ट्रपतींशी भेट अन् इकडे प्रफुल पटेलांच्या मनात धडकी भरली
दरम्यान, बीड जाळपोळीच्या घटनेनंतर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकारण झालं. या घटनेवरून अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता पुढे आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“..त्यामुळे त्याचं मला खूप दु:ख झालं,” ‘त्या’ फोटोवरून चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…महाराष्ट्र अन् मराठी माणसाचं नुकसान दिल्लीतील अदृश्य शक्तीकडून, सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…उमेदवार ‘रेल्वे इंजिन’चाच असणार, बुलढाणा लोकसभा निवडणुकबाबत मनसेचं ठरलं
हेही वाचा…देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल, युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
हेही वाचा…“तुम्हीच सांगा..,तर काय करायला हवं ?” ऐकलं नाही तर मनसे खळखट्याक करण्याच्या तयारीत