मुंबई : जागावाटपावरून सध्या महायुतीत मोठा वाद सुरू झाला आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी भाजपवर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली होती. भाजपने केसाने गळा कापू नये अन्यथा माझं नाव रामदास कदम आहे हे लक्षात ठेवा असे जाहीर विधान रामदास कदम यांनी केलं होतं. यातच आता रामदास कदम यांनी नाराजी भाजपकडून दुर करण्यात आली आहे.
हेही वाचा…शरद पवारांचा शेळकेंना सज्जड दम, फडणवीस ढाल बनून आले पुढे, म्हणाले…
मागील काही दिवसांपासून जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी महायुतीतील पक्ष प्रयत्न करीत आहेत. तर यावरून रामदास कदम यांनी भाजपवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यातच आता रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा…शरद पवारांचा शेळकेंना सज्जड दम, फडणवीस ढाल बनून आले पुढे, म्हणाले…
दरम्यान, नियमांनुसार पर्यावरण संरक्षणाशी संबंधित क्षेत्रांमध्ये २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या किंवा पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्था संघटनेत २५ वर्षापेत्रा अदिक काळ काम केलेल्या व्यक्तीची या पदावर नियुक्ती करण्यात येते. त्यामुळे सिद्धेश कदम यांनी पर्यावरणाच्या क्षेत्रात खरंच इतकं काम केलं आहे का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातो.
READ ALSO :
हेही वाचाडझनभर विद्यमान खासदाराला भाजप देणार नाराळ, नव्या उमेदवारांना संधी, राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा…“नितीन गडकरींवर केलेली टिका भाजपच्या जिव्हारी,” भाजपने संजय राऊतांना चांगलचं सुनावलं
हेही वाचा…यंदा कॉंग्रेस लोकसभेच्या ३०० जागा लढवणार, भाजपला देणार कडवं आव्हान
हेही वाचा…“भाजप EVM शिवाय ४०० पार होणार नाही म्हणून..,” प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
हेही वाचा..“भाजपला केवळ श्रीमंतांचाच पुळका”, वर्षा गायकवाडांनी भाजपवर हात धुवून घेतला