मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड फुकारल्यानंतर त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्याआधी राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. यातच आता महाविकास आघाडीतील पक्ष आगामी निवडणुका एकत्रित लढविणार असल्याचं बोललं जात आहे. यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सल्ला दिला आहे.
हेही वाचा…“नागनाथ-सापनाथ एकत्र आले, पण आमच्याकडे ‘एकनाथ’आहे, आमचचं सरकार पुन्हा येणार”
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नादी लागू नका, अन्यथा, तुमचा राजकीय बळी जाईल. आम्ही शिवसेनेबरोबर जाणार हे आम्ही त्यावेळीच जाहीर केले आहे. अस प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तर यावर महाविकास आघाडीच्या नादाला लागू नका अस ते म्हणाले नाहीत. पण मित्रत्वाच्या नात्याने काही भूमिकांवर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“माझ्यामुळे इतरांचं काॅंग्रेसमध्ये वजन कमी होईल, अशी काही दुकानदार नेत्यांना भीती”, देशमुखांचा पटोलेंवर हल्लाबोल
राष्ट्रवादीत जयंत पाटील यांच्याप्रमाणेच अनेक जणांना जर अल्टिमेटम दिला की, आम्ही एकतर तुम्हाला अटक करू किंवा तुम्ही भाजपात या. तर ते भाजपात जाण्यासाठी कधीही इच्छुक असतील. ते तुरूंगात जाण्यास इच्छुक नसतील. त्यामुळे सध्याच्या ईडीच्या राजकारणात इथला सगळ्यात कमकुवत राजकीय घटक कोणता असेल तत तो राष्ट्रवादी काॅंग्रेस आहे. असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा…“शिंदे-फडणवीसांनी बच्चू कडूंना मंत्री पदाचा नुसता दर्जा देऊन दुधाची तहान ताकावर भागवली”, राष्ट्रवादीने डिवचलं
दरम्यान, बुधवारी सांयकाळी वंचित बहुजन आघाडीची भांडुपमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी विविध राजकीय मुद्यांवर आपली भूमिका मांडली.
READ ALSO :
हेही वाचा…नाशिकची मोठी फौज शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश
हेही वाचा…2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘मोदी’ रेकार्ड ब्रेक खासदार निवडून आणतील”, एकनाथ शिंदे
हेही वाचा…“ठाकरे गटातील ‘ते’ खासदारही शिंदे गटात जाणार”,? शिवसेना खासदाराचा दावा
हेही वाचा…ठाकरेंचा ‘हिरा’ चमकला…! मालेगाव बाजार समितीत ठाकरे गटाची सत्ता ; दादा भुसेंना मोठा धक्का
हेही वाचा…“पटोले-पटेल मध्ये वैर, भाजपने साधला डाव, आमगाव गोंदिया बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’चा विजय”