मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वरळीतील बीडीडी चाळ येथ भेट दिली आहे. राज ठाकरे स्वत: वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास ठिकाणी येणार असल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी त्यांनी वरळीतील काही लोकांशी संवाद देखील साधला. यातच राज ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात आल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…“कुटुंब अजूनही सावरलं नाही, मुलगी दहशतीतच आहे,” बीडच्या हल्लाबाबत सोळंकेंनी दिली प्रतिक्रिया
राज्य सरकारकडून वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. या समस्या घेऊन अनेकदा बीडीडी शाळेतील रहिवाशी आणि व्यापारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला येत होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी बीडीडी येथील स्थानिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वरळीत पोहोचले होते.
हेही वाचा…ठरलं तर मग, “घड्याळ तेच, वेळ नवी”, अजित पवार गटाचा राज्यव्यापी दौरा
दरम्यान, राज ठाकरे यांनी पुनर्विकास प्रकल्पाची पाहाणी केली आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये निवडणुक लढविणार, ‘या’ माजी मंत्र्याला विधानसभेचं दिलं तिकीट
हेही वाचा…“भाजपचे नेते मोहित कंबोजला कोर्टाचा मोठा दणका, सुषमा अंधारेंनी फडणवीसांचं नाव घेऊन डिवचलं”
हेही वाचा…“जनतेशी नाळ जोडलेला आमदार भाजपने गमावला, आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन”
हेही वाचा…“23 मार्च १९८३ रोजी शरद पवारांनी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला,” शरद पवार मराठा नाही तर ओबीसी, कुणी केले गंभीर आरोप?
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांची पहिली मागणी मान्य, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने सोपवला जीआर