जळगाव : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलेला शब्द पाळावा. असं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
हेही वाचा…शिवसेना अपात्रता प्रकरण..! राहुल नार्वेकरांनी दोन्ही वकिलांना खडसावलं
मराठा समाजाला आरक्षण देऊ शकलो नाही तर राजकीय संन्यास घेऊन. असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलं होतं. आता ती वेळ आली असून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं. अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.
हेही वाचा…अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून काढली पदयात्रा, अनोख्या पदयात्रेची सर्वत्र चर्चा
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेवरही भाष्य केलं आहे. भुजबळ आयुष्यभर ओबीसींचे प्रश्न मांडत असून त्यांची भूमिका आजची नसून जूनीच आहे. परंतु ही भूमिका मांडत असतांना मराठा समाजाविषयी अथवा अन्य समाजाविषयी विषाची भावना असल्याचे कारण नाही. असंही त्यांनी म्हटलेय.
READ ALSO :
हेही वाचा…अखेर मराठा आंदोलकांनी नमतं घेतलं, विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान कुणाला ?
हेही वाचा…मराठा आंदोलकांचा प्रशासनाला अल्टिमेटम, मराठा आंदोलक अन् प्रशासनाची महत्वाची बैठक संपन्न
हेही वाचा…मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
हेही वाचा…तेलंगणात काॅंग्रेस पक्षाचं बळ वाढलं, ‘या’ दोन बड्या पक्षांनी काॅंग्रेसला जाहीर केला पाठिंबा
हेही वाचा…जालन्यात धनगर समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार दगडफेक