मुंबई : राज्यात मागील काही वर्षापासून भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यातच पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय झाला असल्याचं विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. त्यावर आता भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
हेही वाचा…अंतरवाली सराटीत पोलिसांवर दगडफेक करणारा मुख्य आरोपी अटकेत, जरांगे पाटलांनी दिली पहिली प्रतिक्रिया
पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय झाला आहे का ? असं विचारल्यावर संजय गायकवाड म्हणाले की, होय, हे खरं आहे की, पंकजा मुंडेंवर अन्याय झाला आहे. त्यांच्या वडिलांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि समाजासाठी खूप काही केलं आहे, परंतु असं कुठेतरी वाटतंय की मागच्या काही निवडणुकांमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला आहे.
हेही वाचा…“..तर आगामी निवडणूकीत चारी मुंड्या चित करून मी भगवा झेंडा घेऊन येईन”, कोणी फोडली डरकाळी ?
दरम्यान, माझं दर आठ-दहा दिवसांनी पंकजा मुंडे यांच्याशी बोलणं होतं, भेटणं होतं. अलिकडेच मी त्यांना भेटून आलो. त्या नाराज नाहीत. पंकजा मुंडे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचं काम केलं जात असतं. वेगवेगळ्या माध्यमातून असे प्रकार होत असतात. असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“मुस्लिम महिलांचा संसार वाचवण्याचं काम मोदींनी केलं, त्यामुळे २०२४ ला मोदीच येणार”
हेही वाचा…शिंदेंचा गड ठाकरेंकडून उद्धवस्त, २५० पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात केला जाहीर प्रवेश
हेही वाचा…ओबीसी समाजही रस्त्यावर उतरला, भुजबळांची होणार ‘या’ ठिकाणी जंगी सभा, रॅलीचंही आयोजन
हेही वाचा…“पद टिकवण्याचाच हा खटाटोप बाई”, सुळेंवर टिका अन् रोहिणी खडसेंनी चाकणकरांना दिलं प्रत्युत्तर
हेही वाचा…राजस्थानच्या १९९ विधानसभा जागांसाठी मतदान सुरू, भाजप अन् काॅंग्रेसमध्ये काटे की टक्कार