मुंबई : कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये बळकटी प्राप्त झाली आहे. यातच राज्यात महाविकास आघाडीची बैठक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी काल पार पडली. त्यामुळे कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात देखील भाजपचा सुपडा साफ होऊ शकतो. अशी आशा आता आघाडीचे नेते बाळगून आहेत. यातच आता एमआयएमआयएमचे खासदार इत्मियाज जलील यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंसोबत जाऊन मी एक सट्टा खेळलो”, गुलाबराव पाटलांंचं मोठं वक्तव्य
जर महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असेल आम्ही ताकदवा आहोत, तर त्यांनी आमच्याकडे यावे. खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे नेतृत्व स्वीकारावे. तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. असं इत्मियाज जलील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…कर्नाटकात भाजपचा मोठा पराभव, मोदी अन् शहांनी दिल्या प्रतिक्रिया, म्हणाले, कर्नाटकाचा निकाल,,,,,
भाजपला हरवण्यासाठी देशातील जे जे लोक प्रयत्न करत आहेत. त्या लोकांसाठी आम्ही आमच्याकडून जी पाहिजे ती कुर्बानी देण्यासाठई तयार आहोत. असंही इत्मियाज जलील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“कर्नाटकच्या मतदारांनी भाजपच्या डोक्यात बजरंगबलीच्याच गदेने जोरदार प्रहार केला”
दरम्यान, देशपातळीवर देखील भाजपच्या विरोधात विरोधक एकजूट राहण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अलिकडेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
READ ALSO :
हेही वाचा…“तुंबवून ठेवलेल्या निवडणुका घ्याव्यात, कधीही घ्या,” राऊतांचं भाजपला आवाहन
हेही वाचा…“एक लेटर बॉम्ब अन् भाजपमध्ये प्रवेश, सुळेंचा निकवर्तीय, राष्ट्रवादीचा माजी आमदार उद्या भाजपमध्ये जाणार”
हेही वाचा…कुरूलकरांचा थेट पाकिस्तानी तरूणीशी संबंध, ? ‘झारा दासगुप्ता’ नावाने बनावट खातं, नवी माहिती समोर
हेही वाचा…“कारवाईला घाबरत नाही, लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला”, राऊतांनी सरकारला डिवचलं
हेही वाचा…पुण्याचा शहाराध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत ठरणार, १८ मे रोजी पक्षांची कार्यकारिणी बैठक