मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. ठाकरे गट सातत्याने शिंदे गटातील आमदारांवर तुटून पडतांना दिसताहेत. तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटातील नेते देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर देतांना दिसताहेत. यातच विधीमंडळात ठाकरे गटातील नेते वैभव नाईक यांच्यासमोरच संजय शिरसाट यांच्या डोळ्यात पाणी आल्याने तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
हेही वाचा…“मी अजित अनंत पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो की…,” मिटकरींच्या ट्विटमुळे कोणाची झोप उडाली ?
राजकारण हे राजकारणाचा भाग असतो. त्यामुळे आमच्या प्रेमात अजूनही दुरावा आलेला नाही. वैभव हा माझा मित्र आहे, आणि तो मित्रच राहणार आहे. तो कोणत्या पक्षात आहे. मी कोणत्या पक्षात आहे. त्याची भूमिका काय ? माझी भूमिका काय? याच्याशी आम्हाला काही घेणंदेणं नाही. मैत्री आहे. ती कायम राहिलं. असं म्हणत संजय शिरसाठ यांनी वैभव नाईक यांच्यासोमरच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा…“अशा निर्लज्जपणे लोकांवर काही बोलणार नाही” आदित्य ठाकरेंचा भाजपच्या आमदाराला टोला
त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांच्याकडे जावं, हे आमचं आम्ही ठरवू द्या ना. कदाचित ते पण आमच्याकडे येऊ शकतात. असं म्हणत संजय शिरसाठ यांच्या डोळ्यातून पाणी आलं. असंही संजय शिरसाठ यांनी म्हटलं. तर संजय शिरसाठ यांना तर पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिपद मिळायला हवं होतं. त्यामुळे त्यांनी निश्चितच या गोष्टीसाठी पुनर्रउच्चार करावा. असं वैभव नाईक यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चौथी भेट, एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऑगस्ट महिन्यात पुणे दौरा, प्रशासनाकडून जय्यत तयारी’
हेही वाचा…इर्शाळवाडीतील अनाथ मुलांना एकनाथ शिंदेंचं बळ, इर्शाळवाडी दुर्घटनेतील अनाथ मुलांना घेतलं दत्तक
हेही वाचा…“धीर धरा, काळजी घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी सदैव”, इर्शाळवाडी ग्रामस्थांचं उद्धव ठाकरेंनीं केलं सात्वंन
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार हे दोघं मिळून ‘एकनाथ शिंदें’चा करेक्ट कार्यक्रम करतील”