रायगड : ईर्शाळवाडी दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इर्शाळवाडी येथे गेले. इर्शाळवाडी येथील लोकांचं पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडी दुर्घटनेतील लोकांशी संवाद साधला. तसेच त्यांनी इर्शाळवाडी ग्रामस्थांना धीर धरला आहे. पुन्हा एकत्र राहा, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडी येथील लोकांना आधार दिला.
हेही वाचा…सरन्यायाधीच्या टिप्पणीवर भाजपच्या नेत्याची प्रखर टिका, नाना पटोलेंनी थेट भाजपच्या नेत्याला झापलं
तुमच्या सगळ्यांचा पुनर्वसन एका व्यवस्थित जागी असं करू पुन्हा तुम्हाला या अशा संकटाचा सामाना करण्याची आवश्यकता लागणार नाही. मागे काही वर्षापूर्वी आलो होतो. महाराष्ट्रामध्ये अशा दुर्घटना होत असतात. परंतु दुर्घटनाग्रस्त लोकांना नुसती घरं देऊन चालणार नाही. तर शिकलेल्या मुलांना नोकरी, माताभगिनींना रोजगाराचं साधन मिळालं पाहिजे. असंही ठाकरे म्हणाले.
हेही वाचा…“अजित पवार ‘भावी मुख्यमंत्री’ आहेतच’ अन् ते लवकरच मुख्यमंत्री होतील”
दरम्यान, तुमचं पुनर्वसन होईंपर्यंत आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत. तुम्हाला काही लागलं की लगेच आम्ही मदत केल्याशिवाय राहणार नाही. काळजी घ्या. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी इर्शाळवाडी ग्रामस्थांचं सांत्वन केलं.
READ ALSO :
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार हे दोघं मिळून ‘एकनाथ शिंदें’चा करेक्ट कार्यक्रम करतील”
हेही वाचा…“मी अजित अनंत पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो की…,” मिटकरींच्या ट्विटमुळे कोणाची झोप उडाली ?
हेही वाचा…“अशा निर्लज्जपणे लोकांवर काही बोलणार नाही” आदित्य ठाकरेंचा भाजपच्या आमदाराला टोला
हेही वाचा…“अजित पवारांचे ते पोस्टर झळकले, जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी”
हेही वाचा…आमदार लांडगेंची लक्षवेधी अन् उपयोगकर्ता शुल्क वसुलीला स्थगिती, राज्य सरकारचा पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा