मुंबई : गेल्या दहा महिन्यापासून सुरू असलेल्या राजकीय सत्ता संघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयातील सात घटनापीठांच्या न्यायाधीशांकडे देण्यात आला. सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी महाराष्टाच्या सत्तासंघर्षाचा निकाल वाचून दाखवला. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी याप्रकरणाबाबत वाचन करत हे प्रकरण सात न्याय घटनापीठांकडे देण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता या निकालाची अजून वाट पाहाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“आगामी लोकसभा निवडणुक कोणत्या पक्षाकडून लढायची?” अमोल कोल्हेंनी दिले मोठे संकेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी पाच घटनापीठांसमोर युक्तिवाद केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील ह्या निकालाकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं होतं. आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी संपुर्ण प्रकरणाचं वाचन करत एकनाथ शिंदे यांच्यावर ताशेरे ओढले.
हेही वाचा…महानिकाल…! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा उद्या निकाल..,! राजकारण तापणार, सरकार कोसळणार ?
तसेच प्रतोद म्हणून भरत गोगावले यांनी निुयक्ती बेकायदेशीर असून या प्रकरणाबाबत काही प्रश्नांची उत्तरं बाकी आहेत. असंही कोर्टात सांगण्यात आलं.
READ ALSO :
हेही वाचा…“महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात ‘या’ पाच न्यायमुर्तींची महत्वाची भूमिका , वाचा संपु्र्ण यादी
हेही वाचा…“काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. “
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहतील, अन् तेच आमचे नेते,” निकालाआधी फडणवीसांची प्रतिक्रिया
हेही वाचा…राष्ट्रवादीचे खासदार डॉ. कोल्हे यांची महापालिका भेट; पण पदाधिकाऱ्यांविनाच! शहरातील राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा
हेही वाचा…..महाराष्ट्र सत्तासंघर्ष निकाल..! निकालानंतर काय होऊ शकतं, काय घडू शकतं? वाचा सविस्तर