मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अगोदरच कोणतंही भाष्य करणं योग्य ठरणार नाही. परंतु या निकालाबाबत आम्ही पुर्णपणे आशादायी आहोत. यातच एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत? तेच मुख्यमंत्री राहतील. अन् पुढची निवडणुक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवू , असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“आम्ही सर्व कायदेशीर केलंय, निकालाकडे आम्ही आशादायी,” राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निकालामध्ये १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा दावणीला बांधला गेला आहे. त्यामुळे १६ आमदारांसोबत सरकार देखील अडचणीत येण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे.त्यामुळे या निकालाची वाट आता सगळेच जण आतुरतेने पाहत आहेत.
हेही वाचा…..“महाविकास आघाडीतील काही आमदार फडणवीस अन् शिंदेंच्या संपर्कात”,मंत्र्यांनी केला मोठा दावा
सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायधीशांच्या घटनापीठाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्ष नार्वेकरांकडे देऊ शकतं. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर असं घडलं तर एकनाथ शिंदेंसाठी हा दिलासा १६ आमदारांना अध्यक्ष पात्र ठरवू शकतात. तर खंडपीठ १६ आमदारांचा निकाल, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांकडे देऊ शकतं. जर असं घडलं तर उद्धव ठाकरे हा दिलासा झिरवाळ हे १६ आमदारांना अपात्र ठरवू शकतात. असं निकालआधी घडण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीचे खासदार डॉ. कोल्हे यांची महापालिका भेट; पण पदाधिकाऱ्यांविनाच! शहरातील राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा
हेही वाचा…..महाराष्ट्र सत्तासंघर्ष निकाल..! निकालानंतर काय होऊ शकतं, काय घडू शकतं? वाचा सविस्तर
हेही वाचा…“आगामी लोकसभा निवडणुक कोणत्या पक्षाकडून लढायची?” अमोल कोल्हेंनी दिले मोठे संकेत
हेही वाचा…महानिकाल…! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा उद्या निकाल..,! राजकारण तापणार, सरकार कोसळणार ?
हेही वाचा…“160 कोटीचं काम 263 कोटी रूपयाला”, तीन ‘भ्रष्टाचाराची फाईल्स’ घेऊन आदित्य ठाकरे राज्यपालांच्या भेटीला