नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी सरकारविरोधात आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. गिरणा धरणात जाऊन शेकडो मच्छीमार यांच्यासमवेत ते जलसमाधी आंदोलन करणार आहे. सुहास कांदे यांनी घेतलेल्या भूमिकेकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. यावर सरकार काय प्रतिसाद देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना सल्ला, त्यावर पंकजा मुंडेंचा धनुभाऊंना टोला”, एकच चर्चा
मागील काही दिवसापासून गिरणा धरणावरील मच्छीमार विरूद्ध ठेकेदार असा वाद सुरू आहे. हा वाद सोडवण्यासाठी सुहास कांदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे थेट सत्ताधीर आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळ मानले जाणारे सुहास कांदे यांनी सरकारविरोधातच अशी भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…“..तर राजकारणातून संन्यास घेईन,” फडणवीसांचा ‘तो’ जुना व्हिडीओ राष्ट्रवादीने लावला, राजकारण तापणार
दरम्यान आज गिरणा धरणात जाऊन सुहास कांदे मच्छीमारांसोबत जल समाधी आंदोलन करणार आहे. त्यामुळे याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून लाईफगार्डसह पोलीसांना त्याठिकाणी पाचारण करण्यात आले आहे. याचसोबत गिरणा धरणावरील अवैधरित्या दिलेला रद्द करण्यासाठी सुहास कांदे सरकारकडे मागणी करणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये राहून अजित पवार कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत”
हेही वाचा…“काम केलं नाही तर कानाखाली देऊन पद काढून घेईन,” अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सुनावलं
हेही वाचा…बेरात्री एकनाथ शिंदे-फडणवीसांची अमित शाह यांच्याशी खलबतं.. त्या बैठकीत चर्चा नेमक्या कशावर ?
हेही वाचा…“भाजपचे प्रदेशाध्यक्ष, पंतप्रधान ओबीसी नेते, राष्ट्रवादीत ओबीसी आहेत का?” भाजपचा खोचक सवाल
हेही वाचा…देशाचा रेल्वे मंत्री कोण? रेल्वे गाड्यांना हिरवा सिग्नल कोण दाखवतो? माजी मंत्र्यांचा सवाल