मुंबई : ओडीशा राज्यात कोरोमंडल एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर होऊन रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. या रेल्वे अपघातात आतापर्यंत जवळपास २88 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० पेक्षा अधिक जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर देशभरात दु:ख व्यक्त करण्यात येत आहेत. या अपघाताची पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यावर आता आरजेडीएसचे प्रमुख आणि माजी मंत्री लालु प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“भाजप बद्दल पंकजाताईंची उद्वग्निता निर्माण होणं…”, पंकजा मुंडेंच्या नाराजींवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
काल सायंकाळी ७ च्या सुमारात हा अपघात झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एनडीआरच्या पथकाने वेगाने मिशन हाती घेत अनेक लोकांना यातून बाहेर काढलं. यावरून या देशाचा रेल्वे मंत्री कोण आहे? गाड्यांना हिरवा सिग्नल कोण दाखवतो हे सर्वांनाच माहित आहे. या मोठ्या रेल्वे अपघाताबाबत कोण दोषी आहे.? असा सवालही लालुप्रसाद यादव यांनी केला आहे.
हेही वाचा…एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंना दिला कानमंत्र, भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
दरम्यान, या अपघातानंतर सरकारने मृत व्यक्तींच्या कुटुंबीला १० लाखांची मदत केली आहे. तर जखमींना २ लाख जाहीर केले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जखमींची रूग्णालयात जाऊन तब्येतीची विचार पुस केली.
इस देश का रेल मंत्री कौन है? यह कोई नहीं जानता लेकिन रेल बजट खत्म कर चेहरा चमकाने के लिए रेलगाड़ियों को हरी झंडी कौन दिखाता है यह सब जानते है।
इतने बड़े रेल हादसे का दोषी कौन?
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) June 3, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना सल्ला, त्यावर पंकजा मुंडेंचा धनुभाऊंना टोला”, एकच चर्चा
हेही वाचा…“..तर राजकारणातून संन्यास घेईन,” फडणवीसांचा ‘तो’ जुना व्हिडीओ राष्ट्रवादीने लावला, राजकारण तापणार
हेही वाचा…“शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रालय झाला भ्रष्टाचाराचा अड्डा”
हेही वाचा…गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंनी मांडली पुढची भूमिका, अमित शहांची भेट घेणार, वातावरण तापणार?
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांनी नवनीत राणांचा गेम करण्याचं ठरवलं”, सुषमा अंधारेंचं नवनीत राणांवर सुचक वक्तव्य