मुंबई : औरंगाबाद शहराच नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशीव करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सराकरने घेतला आहे. त्यामुळे आता या शहाराची नावं बदलण्यात आली आहेत. या नामांतरणाला एमआयएमचे खासदार इत्मियाज जलील यांनी विरोध केला आहे.त्यातच आता मुंबई शहाराचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करा. अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा…“राज्यातील शेतकऱ्यांच्या पीकाला कवडीमोल भाव नाही, शेतकरी हवालदिल,” अजित पवार
मुंबई शहराला आंतराराष्ट्रीय दर्जाच्या शहराची ओळख आहे. जर महापुरूषांच्या नावावरून शहरांची नावं ठरवली जात असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव मुंबई शहराला द्या. नागपुर शहाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, पुणे शहराला महात्मा फुले नगर आणि कोल्हापुर शहराला शाहू महाजाचं नाव द्या. असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं.
हेही वाचा.सत्तासंघर्षाचा निकालाची तारीख ठरली, सर्वोच्च न्यायालयाकडून निकालाची पृष्ठी
उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव आणि औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. यामुळे दोन्ही शहरात सध्या लोकांकडून आनंद साजरा केला जात आहे. यातच हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपुर्ण जिल्ह्याचे यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
हेही वाचा..”“सत्यजीत तांबे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला,” भेटीचं ‘कारण’ही सांगितलं
उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव आणि औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. यामुळे दोन्ही शहरात सध्या लोकांकडून आनंद साजरा केला जात आहे. यातच हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपुर्ण जिल्ह्याचे यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
Read also
- हेही वाचा..“गिरीश महाजन राहिले असते तर त्या वळूला पकडलचं असतं,” भुजबळ मुद्यांवर बोलून गेले
- हेही वाचा..“बाळाला उराशी धरून काल हंबरडा फोडला”, आज एकनाथ शिंदेंनी थेट निर्णय घेतला
- हेही वाचा..“विरोधकांचं कडबोळं बांधण्याचा प्रयत्न केला, तरी २०२४ साली मोदीच येणार”, भाजपने डिवचलं
- हेही वाचा..“तेव्हाच तुम्हाला महाराज आठवतात का?” महाराजांच्या अरबी समु्द्रतील पुतळ्यावरून अजित पवारांनी सरकार घेरलं
- हेही वाचा..“..तर राजकारण सोडून देईन” फडणवीसांचा ‘अनाजी पंत’ उल्लेख करत भास्कर जाधवांनी दिलं आवाहन