मुंबई : पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांच्याच समंतीने झाल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी भाजपवर कडाडून टिका केली तर भाजपच्या नेत्यांकडून त्यांचं समर्थन केलं आहे. यातच रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी यावर आपलं भाष्य केलं आहे.
हेही वाचा..““मनसेने रासनेंना पाठींबा दिल्यामुळे धंगेकरांचे टेन्शन वाढले, मनसेच्या पाठींब्यामुळे रासने सेफ झोनमध्ये”
शरद पवार यांच्यात जे गुण आहेत, ते गुण एक टक्का देखील देवेंद्र फडणवीस यांच्यात नाही आहेत. देवेंद्र फडणवीसांनी बोलले एकही शब्द त्यांना मागे घ्यावे लागले नाहीत. जे सत्य आहे, ते विचार करून बोलत असतो. असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीवरच निशाणा साधला.
हेही वाचा..“कसब्यात नियोजन व प्रचारात भाजपची आघाडी; भाजपचे मंत्री हेमंत रासनेंसाठी एकवटले
तसेच ग्रामीण भागाचा विचार केला तर शिवसेना, भाजप आणि इतर घटक पक्ष मिळून मागे सत्ता आली. सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना अलग झाली. सत्ता स्थापन करण्यासाठी काही नियम ठरवले असतात. शरद पवार हे चणाक्य व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा राजकारणाच्या खेळीत कुणीच हात धरू शकणार नाहीत. सतरंजीवर चाल कशी खेळायची याची पुर्ण जाण पवार साहेबांना आहे. असंही ते म्हणाले.
हेही वाचा..““चार महिन्याआधी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधलं, आता पुन्हा भाजपमध्ये, त्या नेत्याची सर्वदुर चर्चा”
त्याचबरोबर पवार साहेबांनी धुर्त डाव टाकत राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी अजित पवारांना राजभवनावर पाठवलं. त्यामुळे अजित दादांनी शरद पवारांना सांगितल्या शिवाय पहाटेचा शपथ विधी होणारच नाहीच हे अगोदरच मी सांगितलं होतं. असंही ते म्हणाले.
Read also
- शहराच्या इतिहासातील ‘सुवर्ण लक्ष्मण पर्ण’ सदैव स्मरणात..! भाजप आमदार महेश लांडगे यांची भावना
- हेही वाचा.. ED सरकारने आमदारांची फौज गुवाहाटीला पळवली, त्याबदल्यात…;” सुप्रिया सुळेंचा शिंदेंना खोचक सवाल
- हेही वाचा..पोटनिवडणुकीची रंगत वाढली…! हेमंत रासनेंसाठी महायुतीच्या नेत्यांकडून खांद्याला खांदा लावून प्रचार
- हेही वाचा..““तर शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होईल”, ज्येष्ठ वकिलांनी व्यक्त केला विश्वास
- हेही वाचा..““भाजपचे पतन थांबवण्यासाठी मोदीला महिन्याला राज्यात येऊन पोळ्या लाटाव्या लागताहेत”