सांगोला : महाविकास आघाडी सरकार पाडून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारासंह भाजपसोबत सरकार स्थापन केलं. शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर राज्यातील विरोधकांनी त्यांना पन्नास खोके घेतल्याचा आरोप केला. त्यावर पन्नास खोके एकदम ओके अशी घोषणा देखील देण्यात आली. याच घोषणेची आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आठवण करत टिका केली आहे. सांगोला येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.
हेही वाचा…मोठी बातमी..! “संजय राऊत १० जुनपर्यंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार”
महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काॅंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा सत्कार कार्यक्रमात शरद पवारांनी सरकारवर टिका केली. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार होते. काही लोक फुटले व बाजूला गेला. कशासाठी गेले, काय पदरात पडले हे त्यांचे त्यांना माहिती आहे. पण तो त्यांचा निकाल महाराष्ट्रातील जनतेला पसंत पडलेला नाही. असं शरद पवारांनी म्हटले.
हेही वाचा…“शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी काहींनी देव पाण्यात ठेवले होते”, जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
पुढे बोलतांना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे सरकार झाले पण त्या शिंदेंच्या सरकारला समाजाचा पाठिंबा कितपत आहे, याचा विचार आपल्याला करण्याची वेळ ली आहे. सरकार ज्यांच्या हातामध्ये आहे. त्यांच्याबद्दल लोकांमध्ये काय भावना आहे. त्यांनी सांगितले की सावंतवाडीमध्ये गेल्यानंतर रस्त्याने फिरायला जायला निघाले आणि तेव्हा रस्त्यावरून तिरंगा लावलेली सरकारी गाडी गेली तर शाळेतील मुलं आ गए गद्दार , खोकेवाले आ गए अस म्हणायला लागली. लहान मुलांच्या तोंडात सुद्धा खोके आणि खोकेवाले हा शब्द बसलेला आहे. असंही शरद पवारांनी सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…“राऊतांना दुसऱ्याच्या घरात घुसायची गरज काय ?” भुजबळांनी संजय राऊतांना झापलं
हेही वाचा…“ठाकरेंना सांगूनही स्नेहल जगतापांना प्रवेश दिला”, नाना पटोलेंची टिका, आघाडीत बिघाडीची शक्यता ?
हेही वाचा…कोण पार्सल ते फडणवीसांना निपाणीत सांगणार ? फडणवीसांच्या टिकेला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“फडणवीस हे दिवसा स्वप्न पाहण्यांपैकी, त्यांना सत्तेची लालसा”
हेही वाचा…“शरद पवार राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष पुढे नेईल, असा ‘वारसदार’ निर्माण करण्यात अपयशी”