मुंबई : 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या खर्चीसाठी स्वार्थ जागृत झाला. मतदानाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अशा हालचाली हळूहळू चालु झाल्या. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. यासाठी देवेंद्र फडणवीसांनी ५० फोन केलेत. परंतु त्यांनी शरद पवारांची वाट धरली. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान केलं आहे. त्यांनी शिवसेना-भाजप युतीसंदर्भात भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“येवल्यात मी तुमची माफी मागण्यासाठी आलोय, पण पुन्हा ती चुक करणार नाही,” शरद पवारांचा भुजबळांवर अप्रत्यक्ष टोला
देवेंद्र फडणवीस यांचे अनेकदा फोन टाळले. यासंदर्भात मी देखील उद्धव ठाकरे यांना सांगितलं. अडीच वर्ष हवं आहे तर बोललं पाहिजे. बैठका घेतल्या पाहिजे. असं हवेत गोळीबार करून चालणार नाही. परंतु तेही टाळलं गेलं. निवडणुका होईपर्यंत कधीच हा विषय आला नाही. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी अमित शहा यांना सांगितलं. असंही शिंदेंनी म्हटलं.
हेही वाचा…“लढाई तुम्ही सुरू केली आहे, त्याचा अंत आम्ही करणार”, सुप्रिया सुळेंचा थेट अजित पवारांना आव्हान
दरम्यान, अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पदासाठी बंद दाराआड चर्चा झालीच नाही. शब्द दिल्यानंतर नितीन कुमार यांना संख्याबळ कमी असलं तरी त्यांना मुख्यमंत्री बनवू शकतो. तसेच मोदी आणि शहा यांनी शब्द दिला असता तर एक राज्याला काही फरक पडला नसता. परंतु अशी कधीही चर्चा नाही. परंतु तो अचानक विषय येतो. त्याचा अर्थ काय. ? असाही सवाल शिंदेंनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जर मी झालोच पंतप्रधान तर…., उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला
हेही वाचा…“जानकरांच्या रासपची ‘एक’ला चलो’ ची भूमिका, भाजपने विचार न केल्यास लोकसभेच्या सर्व जागा लढवणार”
हेही वाचा…९ दिवस उलटून तरी बिनखात्याचे राष्ट्रवादीचे ९ मंत्री, खातेवाटप का रखडले ? कारण आलं समोर
हेही वाचा…“आरोप केलेत, चौकशी करा, अन् शिक्षा द्या,” शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर
हेही वाचा…“वय ८२ झालं हे खरं आहे, पण गडी काय आहे तु पाहिलाय कुठे? “, शरद पवारांचा अजित पवारांवर निशाणा