नाशिक : शरद पवार हे राष्टीय पातळीवरील मोठे नेते असून त्यांच्या शब्दाला मोठा मान आहे. परंतु पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. तसेच चारेक दिवसांपुर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बांध्यापासून हादला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार या चितेंने हादरून गेला. अशी टिका संजय राऊत यांनी सामानातून केली आहे. त्यावर आता शिवसेनेकडून उत्तर देण्यात आलं आहे.
हेही वाचा…“राऊतांना दुसऱ्याच्या घरात घुसायची गरज काय ?” भुजबळांनी संजय राऊतांना झापलं
सामानातील टिकेनंतर शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी लिहिलेला अग्रलेख हा भारतीय जनता पार्टीवर आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसवरती लिहिलेला नाही. सामना हे वृत्तपत्र आहे. त्यात काय लिहायचं आणि काय नाही लिहायचं? हा अधिकार संपादकांचा आहे. असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“ठाकरेंना सांगूनही स्नेहल जगतापांना प्रवेश दिला”, नाना पटोलेंची टिका, आघाडीत बिघाडीची शक्यता ?
तर सामानाच्या टिकेवर शरद पवारांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. सामनामध्ये आज लिहिलेलं माझ्या वाचनात आलेलं नाही. पण मी वाचल्यावर मत देईन. मात्र सामना किंवा त्यांचे संपादक आम्ही एकत्र काम करतो आणि एकत्र काम करत असताना पुर्ण माहितीवरच त्यावर भाष्य करणं योग्य होईल. नाहीतर उगाच गैरसमज होतात. माझी खात्री आहे की त्यांची भूमिका ही ऐक्याला पोषक असेल. असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मराठी उमेदवारांना विजयी करा”, राज ठाकरेंचं मराठी भाषिक मतदारांना आवाहन
हेही वाचा…“वरती यशवंत चव्हाण साहेब देखील राज्याची राजकीय परिस्थिती पाहून रडत असतील”, अजित पवार
हेही वाचा…“उधारीवर ताज महल घ्यायला मला पण आवडेल”, म्हणून आव्हाडांनी सरकारवर केली टिका
हेही वाचा…“शरद पवार घटना बदलून अध्यक्ष झालेत, मग ते दुसऱ्याला अध्यक्ष कसे होऊ देतील ?” भाजपची टिका
हेही वाचा…“तेव्हा शाळेतील मुलंही म्हणू लागले की ‘आ गए गद्दार’, ” शरद पवारांनी तो किस्सा सांगत शिंदेंवर साधला निशाणा