मुंबई : उद्धव ठाकरे यांच्यावर जा पद्धतीने परिणाम झाला आहे. तशीच काहीशी परिस्थिती शरद पवार यांच्यावर झाला आहे. परंतु जे पक्षात आहेत, त्यांचा देखील पक्षासाठी फार मोठा वाटा आहे. ज्या नेत्यांनी आपलं वयाइतकं राजकारण केलं आहे. त्यांच्यावर बोलण्यापेक्षा पक्षावर बोलणं संयुक्त राहतं. पण वैयक्तिक पातळीवर जाऊन व्यक्तींवर बोलणं योग्य असं म्हणत खासदार सुजय विखे पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! अजित पवार गटाला अर्थमंत्री अन् मंत्री पद नाही तर ‘या’ कारणामुळे रखडला मंत्रिमंडळाचा विस्तार
एखादा पक्ष एखाद्या लोकप्रतिनिधीला मान देतो. तो मान त्यांना पक्षात केलेल्या कामांमुळे मिळतो कराण त्यांनी पक्षात तो मान मिळवलेला असतो. छगन भुजबळ यांनी जे काही महाराष्ट्रात मिळवलं आहे. ते त्यांच्या मेहनतीने समाजामध्ये जनजागृती कडून समाजामध्ये मिळवलं आहे. शेवटी एखाद्या व्यक्तीला म्हणजे काय कामाचा नसेल किंवा तु कुठे पराभूत झाला असेल किंवा त्याचं काही स्टॅंन्ड नसेल म्हणून मंत्रिपद मिळत नाही. तो कष्टाने त्याच्या समाजामध्ये असलेल्या स्थानामुळे मिळतं. असंही सुजय विखे पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…अब्दुल सत्तारांवर खटला चालणार, ‘त्या’ प्रकरणात गुन्हा दाखल, एकनाथ शिंदेंची पंचाईत
दरम्यान, आपल्याला राजकीय अनुभव आहे आणि म्हणून त्यांच्याच पक्षामधून जरी केले असतील, ते का गेले त्याचं विश्लेषण करणे महत्वाचं आहे. राजकारण करून काही ठिकाणी आपला निधी वाटप असेल असं मला वाटत नाही. पक्षात जी अस्वस्थता निर्माण झाली की फक्त ठरावीक लोकांनाच नेतृत्व करण्याचे प्राधान्य दिले. त्याच्यामुळे पळून जाणार हे तीन वर्षापासून सुरू होतं. असंही त्यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…राजकीय गोंधळात शरद पवार आणि ठाकरे गटाला धक्क्यावर धक्का…! पण काॅंग्रेसला मोठा फायदा
हेही वाचा…प्रामाणिक कार्यकर्त्याला अजितदादांकडून बळ, सुदर्शन जगदाळेंची सोशल मिडिया प्रदेशाध्यक्षपदी वर्णी
हेही वाचा…‘त्या’ आमदारांना वळवण्याचा शरद पवार गटाकडून प्रयत्न, थेट फोन करून संपर्क
हेही वाचा…“..त्यामुळे एकनाथ शिंदेंचा सदैव गुलाम म्हणून काम करत राहिन,” शिंदेंचा एक फोन अन् बच्चू कडूंनी निर्णय बदलला
हेही वाचा…“रात्रीचा प्रवास, मुक्काम करा, पण…,” लोकसभेच्या ‘त्या’ १६० भाजपचा मेगा प्लॅन तयार