Tag: उद्धव ठाकरे की ताज़ा खबरे

राज्य किल्ले योजनेत अनेक त्रुटी, संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोल्हापूर: महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली 'राज्य किल्ले योजना' याबाबत अनेक दुर्गसंस्था व दुर्गसेवकांमध्ये संभ्रम आहे. या योजनेच्या उद्दिष्टांमध्ये काही त्रुटी ...

Read more

संकट आलं की पॅकेजची घोषणा होते, पण पॅकेज जातं कुठे? असली थोतांडं करणार नाही!

सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर आहेत. सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर ...

Read more

बीडीडी चाळ पुनर्विकास: सेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो पाहून भाजपचा जळफळाट?

मुंबई: शिवसेना-भाजप यांची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या बहुप्रतीक्षित मुंबई महापालिका निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बीएमसी निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये ...

Read more

आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही; देवेंद्र फडणवीस म्हणतात….

मुंबई: वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असं वक्तव्य केल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवसैनिक तुटून पडले आहेत. त्यानंतर ...

Read more

मुंबईतील मराठी आवाज टिकला आणि दिसला पाहिजे, बीडीडी’ पुनर्विकासप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार यांचे आवाहन

मुंबई: चाळीच्या जागी जेव्हा इमारती उभ्या राहतील, नवीन घरे मिळतील ती विकू नका. मुंबईतला मराठी टक्का घालवू नका, या ठिकाणचा ...

Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी

मुंबई: जुलै महिन्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे जीवितहानीसह मोठे नुकसान झाले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आज सांगली दौऱ्यावर ...

Read more

पंचनाम्याअभावी मदतीचा अंतिम निर्णय नाही, तूर्तास पूरग्रस्तांना तात्काळ १० हजारांची मदत

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्त भागातील नुकसान भरपाईबाबत चर्चा झाली. मात्र अद्याप नुकसान भरपाईचे नेमके आकडे समोर न आल्याने अंतिम ...

Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना आज भेट देणार आहेत. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची ते पाहणी ...

Read more

मुख्यमंत्री ठाकरे तळीये गावात दाखल, दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करणार

मुंबई: महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४४ लोक ठार झाले आहेत. दरडीखाली अख्खे गावच नेस्तानाबूत झाले असून ...

Read more

Recent News