Tag: कृषी कायदा

“#IndiaTogether आमच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खूपसू नका”; भारतीय सेलिब्रेटींनी उठवला आवाज

मुंबई – राजधानी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. शेतकरी आंदोलनाला जागतिक ...

Read more

शेतकरी रस्त्यावर उतरणार, 23 जानेवारीपासून महाराष्ट्रात आंदोलन

मुंबई : मागील जवळपास 2 महिन्यांपासून कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. देशभरातील शेतकऱ्यांकडून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. शेतकरी ...

Read more

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिलासा; कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

नवी दिल्ली - केंद्र सरकारने कृषी कायदे  केल्याने हे कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले. गेले अनेक दिवस हे ...

Read more

‘स्वतःला शेतकरी नेते समजण्याचे ‘खूळ’ राजू शेट्टींच्या डोक्यात’, दरकेरांची घणाघाती टीका

इचलकरंजी:  दिल्लीतील कृषी कायद्याच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला आहे. कृषी कायद्याला विरोध ...

Read more

शेतकरी आंदोलन पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून 4 हजार शेतकरी बाईक रॅलीद्वारे दिल्लीला जाणार

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर मागील अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. सुरुवातीला प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणातील ...

Read more

“रशिया-अमेरिकेवर मुख्यमंत्री बोलतात, महाराष्ट्रात काय दिवे लावलेत बोला”

मुंबई - राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण, कोरोना ते शेतकरी अशा ...

Read more

“रावसाहेब दानवेंचे कर्तृत्व शून्य, ते म्हणजे मोठ्या माणसाचा पदर धरून पुढे आलेले गावगुंड”

औरंगाबाद - गेल्या 24 तासापासून प्रहारचे कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढून रावसाहेब दानवेंच्या विरोधात आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीविरोधात शिवाजीनगर पाण्याच्या ...

Read more

सासऱ्यांच्या विरोधात प्रहारच्या आंदोलनात जावईबापूंचाही सहभाग; हर्षवर्धन जाधवही चढले टाकीवर

औरंगाबाद - कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे, असे वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केले ...

Read more

“राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथीमधला फरक तरी माहिती का?”

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यावरुन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी ...

Read more

“शिवसेना बाळासाहेबांची शिकवण विसरून पवारांपुढे लीन झालीये”

मुंबई - मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आज ‘भारत बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला शिवसेनेसह महाविकास आघाडीने ठाम ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News