Tag: महात्मा गांधी

झूठ की सारी दिवारों को गिराते जायेंगे; नवाब मलिकांच्या ट्विट’ने पुन्हा संभ्रम

मुंबई : आर्यन खान प्रकरण दिवसेंदिवस चिघळत आहे. महाराष्ट्र सरकार विरुद्ध एनसीबी, केंद्र सरकार असा संघर्ष जणू पाहायला मिळत आहे. ...

Read more

हे तर नेहरू, गांधींसारख्या स्वातंत्र्यसैनिकांना बदनाम करायचं सुनियोजत षडयंत्र; मलिकांचा कंगनावर पलटवार

मुंबई : अभिनेत्री कंगना रनोत आणि वादग्रस्त वक्तव्य यांचे एक वेगळे नाते आहे. कायम काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करून ...

Read more

कोई नाचनेवाली बोलती है तो मै उसपर उत्तर नही देना चाहता; मंत्री विजय वडेट्टीवार कंगनावर संतापले

मुंबई : एक नाची जे काही बोलतेय ते वादग्रस्त आहे. तिची लायकी नाही की महात्मा गांधींवर बोलते. असं बोलणं म्हणजे ...

Read more

“शेण, गोमूत्र व यज्ञावरच भागवावे लागेल काय?”; मोदींना संजय राऊतांचा सवाल

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशात सध्या भिषण परिस्थीती आहे. दिवसाला साडेतीन लाखाच्या आसपास रुग्णांची भर पडत आहेत. तर हजारोंच्या ...

Read more

‘गांधीजींच्या चुकीमुळेच देशाची फाळणी’, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

भोपाळ : महात्मा गांधींच्या चुकीमुळेच 1947 ला देशाची फाळणी झाल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते रामेश्वर शर्मा यांनी केले आहे. रामेश्वर ...

Read more

“महात्मा गांधींचे मारेकरी गोडसेंबाबत भागवत उत्तर देतील का?”

मुंबई : महात्मा गांधींचे मारेकरी गोडसेंबाबत भागवत उत्तर देतील का? आसाममधील नेली नरसंहाराला जबाबदार असलेल्या व्यक्तीबाबत काय म्हणाल? 1984मध्ये झालेल्या शीख ...

Read more

हिंदू हा देशभक्त असतोच, तो भारतद्रोही असूच शकत नाही – मोहन भागत

नवी दिल्ली : हिंदू असेल तर तो देशभक्त असायलाच हवा. देशभक्त असणे हे हिंदूंच्या नसानसात भिनलेले असते. हिंदू भारतद्रोही असूच ...

Read more

शेतकरी आंदोलन : अमेरिकेत आंदोलकांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

वॉशिंग्टन : देशात सुरू असलेल्या कृषी कायद्याच्या विरोधातील पडसाद आता परदेशात देखील पाहण्यास मिळत आहे. अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी येथे भारतातील ...

Read more

महात्मा गांधींना अभिवादन करताना मनसेचा शिवसेनेला टोला

मुंबई : महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र टोलमुक्त करु असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूकीपुर्वी दिलं होतं, आता ...

Read more

महात्मा गांधींनी घातलेल्या चष्म्याचा ब्रिटनमध्ये लिलाव  होणार

 राष्ट्रपिता  महात्मा गांधीजींनी सन 1900 मध्ये त्यांचा चष्मा लंडनमधील एका कुटुंबास भेट दिला होता. या चष्म्याला सोन्याच्या कडा आहेत. त्यांच्या ...

Read more

Recent News