Tag: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

‘राष्ट्रवादीने सुरा खुपसला’ हा नाना पटोलेंचा आरोप चुकीचा – जयंत पाटील

मुंबई - गोंदिया जिल्हा परिषदेतील अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीने युती करत काँग्रेसला सत्तेतून खाली खेचले. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ...

Read more

कितीही गोंधळ घाला, नवाब मलिक यांचा राजीनामा नाही म्हणजे नाहीच; जयंत पाटलांनी विरोधकांना ठणकावलं

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्यामुळे या अधिवेशनात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक ...

Read more

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही – किरीट सोमय्या

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांचं ...

Read more

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

मुंबई : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे वाहन चालक गणेश भुते यांच्यावर सांगलीतील आटपाडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा ...

Read more

देवेंद्र फडणवीसांनी मराठवाडा पाहणी दौऱ्यातून बीडला वगळलं; पंकजा मुंडेंचे ट्विट कनेक्शन?

बीड : मराठवाड्यात अतिवृष्टीने कहर केल्याने, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे मराठवाडा ...

Read more

ऑफिसच्या एसीत बसून मोठे लीडर झाले, त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय समजणार? – फडणवीस

लातूर : अतिवृष्टीच्या पाहणी दौऱ्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका ...

Read more

विमा कंपनीचे प्रतिनिधी सर्व्हेसाठी शेतकऱ्यांकडे पाचशे रुपये मागतात; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

हिंगोली : सरकारने कुठलीही चालढकल न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी व पीककर्ज ताबडतोब स्थगित करावे, अशी मागणी माजी ...

Read more

सत्तेचा अमर पट्टा घेऊन जन्माला आलेलं हे सरकार नाही; काही दिवसात आमचं सरकार निश्चित येणार – फडणवीस

यवतमाळ : यवतमाळ मधील वणी तालुक्यातील निळापूर गावात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली व ...

Read more

मराठवाड्यातील पूरस्थितीला फडणवीस सरकारची ‘जलयुक्त शिवार’ कारणीभूत; भाजपाने मात्र दावा फेटाळला

औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अनेक भागांना एकामागून एक चक्रीवादळे आणि अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आहे. मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण ...

Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती मिनिटांचा दौरा करतात हे पाहावं लागेल; मनसेचा टोला

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे . शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्याचा ...

Read more
Page 1 of 4 1 2 4

Recent News