Tag: ‘BJP will contest polls alone

भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेंना 3 महिन्याचा तुरूंगवास; नायब तहसीलदार मारहाण प्रकरणी

अमरावती : राज्यात सध्या राजकीय घडामोडींना चांगलाचं वेग आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर इडीने कारवाई केली असून त्यांची अलिबागजवळील ...

Read more

तसंही शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलं: देवेंद्र फडणवीस

मुंबई: एक खासदार, 29 नगरसेवक आणि दोन आमदार असलेल्या एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या ऑफरची सध्या चर्चा सुरू आहे. एमआयएमला भाजपची ...

Read more

मोठी बातमी ! भाजपच्या जयकुमार रावल यांच्याविरोधात अनिल गोटे यांची ईडीच्या कार्यालयात लेखी तक्रार

मुंबई :  गेल्या काही महिन्यांपासुन भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्ष सातत्याने करीत आहे. मागील काही ...

Read more

महाविकास आघाडी सरकारची जाणार लवकरच सत्ता; जे पी नड्डा यांनी केला निर्धार

मुंबई: महाविकास आघाडी सरकार आल्यापासून विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी भविष्यवाणीही ...

Read more

आणि पटोले यांच्यासमोरच त्यांनी दिल्या, ‘सोनिया जिसकी मम्मी है, ओ सरकार निकम्मी है’ च्या घोषणा

मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना ...

Read more

“पावसाळी अधिवेशनात जनहिताचे निर्णय घेतल्याचे समाधान”- मुख्यमंत्री

मुंबई : प्रचंड गदारोळात आणि राजकीय हेवे-दावे, टीका-टिपण्णी, आरोप-प्रत्यारोपटं सांगता झालेल्या, राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात, घडलेल्या आश्चर्यकारक राजकीय घडामोडींसोबतच ...

Read more

“फडणवीस सभागृहात एक बोलले आणि बाहेर एक वेगळंच बोलले”

मुंबई : राज्याच्या विधानसभेचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन जोरदार आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णीच्या चिखल-राड्यानंतर आज संपले. या दोन दिवसात राज्याच्या राजकारणात सत्ताधारी ...

Read more

कालचा प्रकार बघून मी हि चकीत झालो; १२ आमदारांच्या निलंबनावर मुख्यमंत्री ठाकरेंनी सोडलं मौन

मुंबई : विधिमंडळाच्या २ दिवसीय पावसाळी अधिवेशनाची सांगता मंगळवारी झाली. या अधिवेशनात सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन ...

Read more

भास्कर जाधव यांना मिळणार संरक्षण; गृहमंत्र्यांनी दिली विधानसभेत ग्वाही

मुंबई : कालच्या जोरदार राड्यानंतर, आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाने, विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन केलं आणि नंतर ...

Read more

‘‘टप्प्यात आलेल्या भाजपचा महाविकास आघाडी सरकारकडून करेक्ट कार्यक्रम’’

प्रतिनिधी: अभिषेक नांगरे मुंबई: काल महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघणारी घटना पावसाळी अधिवेशनात घडली. पावसाळी अधिवेशन हे विविध कारणांनी वादळी ठरणार ...

Read more

Recent News