Tag: Maharashtra Government

फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि…आमदार कपिल पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : शुक्रवारी राज्य सरकारने शासकीय सेवेतील पदोन्नतीसंदर्भात, पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना ३३% जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा महत्वाचा ...

Read more

“सांगा योग्य कोण? पंतप्रधान की तुम्ही?”, फडणवीसांना जयंत पाटलांचा थेट सवाल

मुंबई : शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील महामारीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशातील सर्वात जास्त महामारीने बाधित असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ...

Read more

राज्यातल्या लॉकडाऊनमध्ये होणार वाढ? राजेश टोपेंचे सूतोवाच

मुंबई : राज्यातील महामारीने बाधित रुग्णांच्या सातत्याने वाढत असणाऱ्या संख्येच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने १४ एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लावण्याचा ...

Read more

मराठा आरक्षणासाठी पाऊल पडणार पुढे? आघाडी सरकार “हा” मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारचा कायदा रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर, राज्यात मोठी खळबळ उडाली. यामुळे एकीकडे मराठा ...

Read more

“महाराष्ट्र मॉडेलचे अनुकरण करा नाहीतर…” संजय राऊतांचा मोदी सरकारला इशारा

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महामारीच्या दुसऱ्या लाटेतही रुग्णसंख्या वाढ होत असताना, मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला नसल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांचे ...

Read more

ऑनलाईन शाळांना लागणार उन्हाळ्याची सुट्टी, १४ जूनपासून सुरु होणार आता नवीन शैक्षणिक वर्ष

मुंबई : देशभरात मागच्या वर्षी आलेल्या करोना विषाणूने अजूनही आपला मुक्काम देशातून सोडला नाहीये. त्याचे उच्चाटन करून टाकण्यासाठी देशभरातील सर्व ...

Read more

आधी “हिंदूहृदयसम्राट”, तर आता फक्त “वडील”! सोयीस्करपणे भूमिका बदलावी तर तुम्हीच

मुंबई : देश महामारीच्या धगधगत्या झळा सोसत आहे. दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच देशभरात असणाऱ्या रेमेडीसीवर आणि ...

Read more

टोपेंनी दिले स्पष्टीकरण, लसीकरण १ मे पासून सुरु होऊ शकेल मात्र…

मुंबई : राज्यात १८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या जनतेला करोनावरील लस मोफत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. मात्र ...

Read more

महाराष्ट्रद्रोही असं कोर्टालाही म्हणणार का? भातखळकरांचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई : देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून, प्राणवायू न मिळाल्यामुळे अनेक करोना बाधित रुगणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनच्या होणाऱ्या ...

Read more

“यांना आलेली लहर आणि झटका म्हणजेच नियम आणि कायदा होतो!”

मुंबई - युनायटेड किंगडम मधील कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आणि नाताळ, नववर्षाच्या सेलिब्रेशनला होणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकारनं ...

Read more
Page 3 of 4 1 2 3 4

Recent News