Tag: #rajthackeray

“राज्यात बाळासाहेबांच्या खुप सभा व्हायच्या, परतुं…” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

नाशिक : राज्यात बाळासाहेबांच्या खुप सभा व्हायच्या, परतुं लोकांचं मनपरिवर्तन व्हायला वर्षानुवर्ष लागायचं.  २० वर्षानंतर शिवसेनेची सत्ता आली. लोकांचं मनपरिवर्तन ...

Read more

“मालेगावच्या सभेची शिंदे अन् भाजपला धास्ती, आम्हाला लोकं भाड्याने आणावी लागत नाही,” संजय राऊत

नाशिक : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख नेत्यांच्या जाहीर राज्यात होत आहेत. यातच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मालेगावात ...

Read more

“शिळ्या कढीला ऊत,” उद्धव ठाकरेंवर टिका केल्यानंतर अरविंद सावंतांचा राज ठाकरेंवर निशाणा

मुंबई :  गुढीपाडव्याच्या निमित्ताने काल शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी ...

Read more

राज ठाकरेंच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल, गुढीपाडव्याच्या भाषणात आक्षेपार्ह वक्तव्य

पुणे : गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीय तेढ निर्माण होईल असं भाषण केल्याचा आरोप ठेवण्यात ...

Read more

“आमच्या जास्त जागा निवडून आल्या पाहिजे, हाच आज शिवाजी पार्कवर संकल्प”

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज शिवाजी पार्कवर जाहीर सभा होत आहे. शिवाजी पार्कवर राज ठाकरे काय बोलणार ...

Read more

राज ठाकरेंची भाषणही बाळासाहेबांसारखी असतात, सगळ्यांना भाषणाची उत्सुकता

मुंबई : गुडीपाडव्याच्या निमित्ताने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत राज ...

Read more

“आम्ही तर वाट बघतोय की महाराष्ट्रात ‘राज’ कधी येणार ?” मनसेच्या बड्या नेत्याची पोस्टरवरून प्रतिक्रिया

मुंबई : गुडीपाडव्याच्या निमित्ताने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत राज ...

Read more

“मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान”,आव्हाडांचा राज ठाकरेंच्या पोस्टरवरून टोला

मुंबई : गुडीपाडव्याच्या निमित्ताने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत राज ...

Read more

“आमची अवस्था दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसारखी,” महापालिका निवडणुकांबाबत राज ठाकरे काय बोलून गेले ?

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि इतर काही मुद्यांवरून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडल्या आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यातील ...

Read more

गेल्या पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले, तीन वेळा शपथविधी झाले, त्यामुळे पुढल्या दीड वर्षात काय होणार ? बच्चू कडू

मुंबई : राज्यात आगामी काळात महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यातच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप युतीत शिंदे ...

Read more
Page 6 of 7 1 5 6 7

Recent News