Tag: rashtrvadi congress

राष्ट्रवादीने मिळवला शिवसेनेच्या सूरात सूर! भाजप-काँग्रेसला ‘आऊट’ करण्यासाठी नवीन आघाडी उदयास येणार?

मुंबई : 'स्वबळावर लढून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणे यात चुकीचे काय आहे? भाजप व काँग्रेससारखे पक्ष त्या दिशेने तयारी करीत ...

Read more

अनिल देशमुखांना धक्का! महत्त्वाची कागदपत्रे हाती, ईडीने नागपूरमध्ये केली 3 जणांची गुप्त चौकशी

नागपूर : गेले काही महिने शांत असलेले अनिल देशमुख प्रकरण, आता पुन्हा एकदा जोर धरू लागले आहे. १०० कोटी वसुली ...

Read more

‘मुख्यमंत्री आणि शरद पवारांची इच्छा, महाराष्ट्र इतर राज्यांपुढे हात पसरणार नाही’- राजेश टोपे

पुणे : राज्यातला महामारीचा प्रादुर्भाव सध्या कमी झाला असला, तरी हा फैलाव वाढत होता तेव्हा राज्यात ऑक्सिजन, औषधे आणि इतर ...

Read more

“विनाशकाले विपरीत बुद्धी” अशी चंद्रकांत पाटलांची अवस्था – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत, जीएसटीच्या रकमेच्या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ...

Read more

“वाघाच्या मिशीला हात लावयला देखील हिंमत लागते, या मी वाट बघतोय..”

नाशिक : सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्यात वाघ आणि त्याच्या मिशीवरून चांगलाच कलगीतुरा रंगलेला असून, ...

Read more

‘शिवसेना हा “वचन पाळणारा मित्र” म्हणणे म्हणजे…’ राम कदम यांची जोरदार टीका

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गुरुवारी २२ वा वर्धापनदिन साजरा झाला. यावेळी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवारांनी शिवसेनेला "वचन ...

Read more

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! इतक्या रकमेपर्यंत आता घेता येणार शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज

मुंबई : अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडल्यासारखी अवस्था झालेल्या शेतकऱ्याला काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न आज झालेल्या महाविकास आघाडीच्या कॅबिनेट ...

Read more

“आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात आहे” – चंद्रकांत पाटील

मुंबई : काल पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, “आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती. उद्धव ठाकरे यांनी मोदींजींशी मैत्रीपूर्ण ...

Read more

७ वर्षांत भाजपला मिळालेल्या यशाचं श्रेय ‘मोदींच्या चेहऱ्यालाच’ – संजय राऊत

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेँनी पंतप्रधानांची भेट घेतल्यापासून राज्यात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर, 'पंतप्रधान मोदींनी आदेश दिला, ...

Read more

आघाडी सरकार पाच वर्षे टिकणारच; शरद पवारांनी विरोधकावर साधला निशाणा

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आहे. पण, हे सरकार खंबीर उभे ...

Read more
Page 4 of 5 1 3 4 5

Recent News