अहमदनगर : नेवासा शहरात मराठा उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा पार पडली. या सभेसाठी मराजा समाजाकडून जोरदार तयारी करण्यात आली. यातच या सभेतून मनोज जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळ यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. भुजबळांचं नाव घेणं म्हणजे गंगेत १०० वेळा अंघोळ करणं असा टोला जरांगे पाटलांनी भुजबळांना लगावला आहे. त्यामुळे आता पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…शरद पवार गटातील ४ खासदारांना निलंबित करा, परंतु अजित पवार गटाने ‘या’ 3 खासदारांना वगळलं, एकच चर्चा
ज्यांची लायकी आहे, त्याचाच नाव घेतो. सगळ्या दुनियाचं खातो तरी तो म्हणतो की मला कमी पडलोय. भुजबळांचं नाव घेणं म्हणजे गंगेत १०० वेळा अंघोळ करणं. अजित पवारांनी छगन भुजबळांना समज द्यावी, त्यांना जर रोखलं नाही तर आम्हाला देखील नाईलाजाने शांतीचा मार्ग सोडावा लागेल. पुन्हा मग आमच्या नावाने खडे फोडायचे नाही.
हेही वाचा…सरकार विरोधात शेतकरी आक्रमक, थेट शरीरातील अवयवांचे पाठवले रेट कार्ड, किडनी ७५,००० तर लिव्हर ९०,०००…
देवेंद्र फडणवीस यांना देखील सांगतो की, त्यांना जातीय दंगली घडवायच्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यामध्ये लक्ष घालावं. असं म्हणत छगन भुजबळांना सरकारने पाठबळं दिलंय. कारण त्यांना भाजपकडून काही ऑफर आली आहे की काय? असा सवालही त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“…तर मी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करेल”, कोणी केली मोठी घोषणा ? राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा…सतेज पाटील, मुश्रीफांकडून कारखानदारांवर दबाव, ऊस दरवाढीवरून राजु शेट्टींनी घेतला आंदोलनाचा पवित्रा
हेही वाचा…“३१ डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणारच”, कुणी केली भविष्यवाणी ?
हेही वाचा…प्रिय देवेंद्रजी..,’पनवती’ हा शब्द भाजपवाल्यांना इतका का झोंबला? कुणी डिवचलं?
हेही वाचा…मावळात श्रीरंग बारणेंना उद्धव ठाकरे मोठा धक्का देणार? नवा आणि आश्वासक चेहऱ्याचा शोध, आज बैठक