मुंबई : सध्या अजित पवार गट आणि शरद पवार गटात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अजित पवार गटाची कर्जत येथे चिंतन शिबिर पार पाडलं. या चिंतन शिबिरातून अजित पवार यांनी शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना जोरदार प्रत्युत्तर देत मोठा दावा केलाय. त्यामुळे सध्या राज्यातील राजकारण राष्ट्रवादी काॅंग्रेस भोवती केंद्रीत झालं आहे.
हेही वाचा…”नालायक” नाही तर मग काय सांगू ? उद्धव ठाकरेंकडून शिंदेंचा पुन्हा ”नालायक” उल्लेख
शरद पवारांना राजकारणातून घरी बसवण्यासाठी अजित पवारांना भाजपानं सुपारी दिलीय. असा आरोप अनिल देशमुखांनी केला. त्यावर ते माझ्याबरोबर सर्व बैठकांना उपस्थित होते. मला मंत्रिमंडळात स्थान मिळालं पाहिजे, असं देशमुखांनी म्हटलं होतं, पण भाजपकडे लिस्ट गेल्यावर भाजपने म्हटले की आम्ही देशमुखांवर सभागृहात आरोप केले आहेत. लगेच मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलं तर आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे अनिल देशमुखांना घेता येणार नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं.
हेही वाचा…रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना मिळणार ? अजित पवारांनी दिले संकेत
दरम्यान, पुढे बोलतांना अजित पवारांनी म्हटलं की, मंत्रिपदाच्या यादीतून देखमुखांचं नाव भाजपने सांगितल्यानंतर वगळण्यात आलं. त्यावर देशमुखांनी सांगितलं की, मला मंत्रिपद नाही तर मी तुमच्याबरोबर येणार नाही, ही काळ्या दगडावरील पांढरी रेख आहे. असंही अजित पवारांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…फडणवीसांनी लोकसभेच्या जागांचा अगोदरच जाहीर केलाय आकडा, अजित पवारांनी आज ४ जागा फिक्स केल्या, शिंदेंच्या वाट्याला किती?
हेही वाचा…अजितदादांचा गट बारामतीची जागा लढविणार, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या…
हेही वाचा…“तर दोघांना खाली लोळवलं असतं”, जामीन मंजूर होताच दत्ता दळवींनी दिला इशारा
हेही वाचा…“जयंत पाटलांनी घाण करायची अन् अजित पवारांनी साफ करायची”, त्यामुळेच राष्ट्रवादीचा ‘हा’आमदार भडकला
हेही वाचा…आढळराव पाटील अजित गटात प्रवेश करणार अन् कोल्हेंच्या विरोधात निवडणुक लढणार ? लोकसभेच्या निवडणुकीसाठी रणनिती ठरली