मुंबई प्रतिनिधी : एकनाथ शिंदे यांच्या सोबत जे ४०आमदार गेले आहे, ही अवस्था संजय राऊत यांनीच आणली आहे. जर मी आता शिवसेनेत असतो तर अस घडलचं नसतं असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. खुपते तिथे गुपते या कार्यक्रमात सध्याच्या शिवसेना फुटीवर नारायण राणे यांनी अनेक प्रश्नावर उत्तरे दिली. त्यांनी शिवसेनेतील अनेक किस्से सांगितले.
हेही वाचा…“एकटीला घेऊन २०० जणांनी मारलं, तिथे आमचे ५० जरी असते तर पुरून उरले असते”
नारायण राणे मागचा पुढचा विचार न करता फक्त पोपटा सारखे बोलत असतात. त्यांनी फक्त एवढंच सांगायचं ठेवलंय की बाळासाहेबांना शिवसेनाप्रमुख म्हणून मीच नेमले. संजय राऊतांच्या या प्रश्नावरती नारायण राणेंनी खोचक प्रतिक्रिया दिली. नारायण राणे म्हणाले की संजय राऊत यांना मीच खासदार केला आहे. तेव्हा संजय राऊत खासदार झाला नसता तर पुढे कधीच तो खासदार झाला नसता असं नारायण राणे म्हणाले. संजय राऊत यांना खासदार करणे हे माझं पाप आहे. असाही हल्ला नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर चढवला.
हेही वाचा…आशिष देशमुखांचा वापर ‘भाजप’ योग्यपद्धतीने करणार, काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यांच्या विरोधात उतरवणार
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना संजय राऊत आणि सांगितलं असेल की नारायण राणे यांना याविषयी बोलू नका. पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोनदा घर सोडलं आहे. हॉटेलमध्ये जाऊन कुटुंबासह उद्धव ठाकरे राहिलेले आहेत. उद्धव ठाकरे यांना मनवून मी घरी आणलं आहे. उद्धव ठाकरेंची प्रत्येक वेळी बाळासाहेबांना घर सोडण्याची धमकी असायची. असेही नारायण राणे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्र उभारणीत महत्वाचा आधार देणाऱ्या कंपन्यांना मोदी सरकार का उद्ध्वस्त करत आहे?”
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच रिक्षाचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, रिक्षाचालक शिवसैनिक असल्याची माहिती
हेही वाचा…“मुख्यमंत्री साहेब आपल्या राज्यात घडतंय काय? जयंत पाटलांचं थेट शिंदेंना पत्र
हेही वाचा…“खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, दुसरी जत्रेतील खोटी सेना “
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या ‘दिल्ली वाऱ्या’ वाढल्या, नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाला मोठा धक्का