पुणे : नाशिकच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या वेळी राज्याच्या काॅंग्रेसमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. काॅंग्रेसमधून निलंबीत केलेले नवनिर्वाचित अपक्ष आमदार सत्यजीत तांबे ( satyjeet tambe ) यांनी पत्रकार परिषेद घेऊन काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर काही प्रश्न उपस्थित केलेत. यात त्यांनी बाळासाहेब थोरात आणि तांबे कुटुबीयांना अडचणीत आणण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचं सांगिलं आहे. त्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तांबे-पटोले वादावर हात झटकले आहेत.
विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या वेळी शेवटच्या क्षणाला चुकीचे एबी फार्म दिल्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करावी लागली. काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून हेजाणूनबूजुन करण्यात आलं. हे त्यांनी मान्य केलं नाही. परंतु त्याउलट माझ्यावर आणि माझ्या परिवाराला बदनाम करण्याचं काम काॅंग्रेसमधील काही नेत्यांकडून करण्यात आलं. असं सत्यजीत तांबे ( satyjeet tambe) यांनी म्हटलं.
“हेही वाचा..रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा”, आव्हांडाचा भाजपला सवाल, आभारही मानले
त्याच काळाच्या दरम्यान काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे रूग्णालयात दाखल होते. बाहेर आल्यानंतर त्यांनी घडलेल्या प्रकरावर नाराजी व्यक्त केली. अन् पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यांसोबत आपल्याला काम करणे शक्य नसल्याचे म्हटले. यामुळे नाना पटोले (nana patole ) यांची मोठी पंचाईत झाली. मात्र यावर काॅंग्रेसचे कोणतेही नेते बोलायला तयार नाहीत. याच संदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता. त्यांनी तांबे आणि पटोले यांचा अतंर्गत वाद आहे. त्यावर बोलणं उचित ठरणार नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Read also
- हेही वाचा.. “टिळक कुटुंबीयांना डावलून भाजपने निष्ठावान कार्यकर्त्यांचा अपमान केलाय “
- हेही वाचा.. “9 वर्षात 100 लाख कोटी भारतावर कर्ज वाढला, हाच मोदी सरकारचा अमृतकाळ आहे का ?” काॅंग्रेसचा सवाल
- हेही वाचा.. पोटनिवडणुंकामध्ये सोशल मीडिया ही ठरणार गेमचेंजर, उमेदवारांच्या हालचालींवर मतदारांचं लक्ष्य..!
- हेही वाचा.. क्या हिला दिया ना..! रजनीकांत स्टाईलने आदित्य ठाकरेंची बंडखोर आमदारांवर खोचक टिप्पणी
- हेही वाचा..“पोटनिवडणुक बिनविरोध करा, आम्ही उमेदवारी टिळकांना देऊ..;” कसब्यातील पोटनिवडणुक चर्चेत