पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही २०२४ मध्ये राज्यात चागंला विजय मिळवू. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आम्ही २०१४ मध्ये देशात भाजपचं सरकार आणू. त्यासाठी आमचे राज्यभर ३५ लाख कार्यकर्ते काम करतील. भाजपा कागदावर कधीचं बोलत नाही. ३ विरूद्ध एकची लढाई होती म्हणून आम्ही कसबा हरलो. असं म्हणत कसब्याच्या बदला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
हेही वाचा…३ महिन्यात ५५१० मुली बेपत्ता, पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? दानवेंचं फडणवीसांना पत्र
येत्या ३० तारखेपर्यंत पुण्यातील भाजपच्या कार्यकारिणी मोठे बदल होणार आहेत. यावेळी आम्ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुक प्रमुख पद देणार आहोत. त्याचबरोबर पुण्यातील जिल्ह्याध्यक्षांच्या रचनेतही बदल केले जाणार आहेत. यातच पुण्यात दोन विभाग झाले असून ग्रामीण भागाला देखील आम्ही नवीन जिल्ह्याध्यक्ष देणार आहोत. यातच ७५ संघटनात्मक जिल्हे असून त्यात ७०५ मंडळात पुनर्रचना केली जाणार असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“काय चाललंय महाराष्ट्रात, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा,”? नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
दरम्यान, २०२४ पर्यंत भाजपात मोठे नेते येतील. राज्यात ल्बास्ट झालेले दिसतील. खुप मोठी नावं समोर येतील. तसेच कसब्याचा बदला आम्ही काढणार आहोत.राज्यात आमचं सरकार काम करीत आहे. जनता भुलथापला बळी पडणार नाहीत. जनतेचा फडणवीस आणि शिंदे यांच्यावर विश्वास आहे. आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत. असंही बावनकुळे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“मी उपमुख्यमंत्री पद आणि घर सोडायला तयार”, देवेंद्र फडणवीसांचं पुण्यात मोठं वक्तव्य
हेही वाचा…“कर्नाटक पॅटर्न नाही तर महाराष्ट्रात फक्त ‘मोदी पॅटर्न’ लागू होईल,” फडणवीसांचा आघाडीवर हल्लाबोल
हेही वाचा…“तुम्ही कपडे बदलतात तसे पक्ष बदलत आहात,” पुण्यात नितेश राणेंची पत्रकारानी इज्जतच काढली..! “राणेंची चुप्पी
हेही वाचा…“..तर त्यावेळी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसचे सेनापती झाले असते”
हेही वाचा…“…त्यामुळे नार्वेकर हेच शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरवू शकतात,” सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचं मोठं विधान ?