मुंबई : राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टातल्या प्रकरणानंतर रखडल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला उद्या संपुर्ण राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. राज्यातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदाच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे.
हेही वाचा…“जनतेशी नाळ जोडलेला आमदार भाजपने गमावला, आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन”
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना या निवडणुकांना गालबोट लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटलांना २ जानेवारीपर्यंत मुदत दिल्याने ह्या निवडणुकां सुरक्षित होण्याची शक्यता आहे. यातच आता ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी साडेसात ते सांयकाळी साडे पाच वेळत मतदान पार पडणार आहे.
हेही वाचा…“23 मार्च १९८३ रोजी शरद पवारांनी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला,” शरद पवार मराठा नाही तर ओबीसी, कुणी केले गंभीर आरोप?
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी ६ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार असून गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ देण्यात आली आहे. तर याठिकाणी ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“मराठा आणि कुणबी एकच, त्यासंदर्भात ब्रिटिशकालीन पुरावे”, प्रवीण गायकवाडांचं मोठं विधान
हेही वाचा…“मराठा समाजाला आरक्षण दिल्यास काय होईल?” वकिल गुणरत्ने सदावर्तेंचा मराठा आरक्षणाला विरोध का ?
हेही वाचा…काकाची पुतण्याच्या मतदारसंघात एंन्ट्री..! राज ठाकरे वरळी मतदारसंघात दाखल
हेही वाचा…एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये निवडणुक लढविणार, ‘या’ माजी मंत्र्याला विधानसभेचं दिलं तिकीट
हेही वाचा…“भाजपचे नेते मोहित कंबोजला कोर्टाचा मोठा दणका, सुषमा अंधारेंनी फडणवीसांचं नाव घेऊन डिवचलं”