नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोविड काळातील भ्रष्ट्राचाराची यादी वाचली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी धारावीच्या पुनर्विकासा प्रकल्पावरून उद्धव ठाकरे आणि काॅंग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांच्यावर जोरदार टिका केली. त्यावर आता वर्षा गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच काहीही झआलं तरी आम्ही लढत राहू, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा…मराठा आरक्षण लांबणीवर, रात्री एकनाथ शिंदेंचा फोन, मनोज जरांगे पाटील म्हणाले..
धारावी पुनर्विकास बाबत मी त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला आङे. मला असं वाटतंय की मुख्यमंत्री जे बोलले ते साफ चुकीचे बोललेले आहेत. याचे पडसाद भविष्यामध्ये उमटताना पाहायला मिळतील. आम्ही काय अडाणीला घाबरत नाही. यापुर्वी देखील त्यांनी निधी दिला होता. दहा कोटींचा निधी दिला मग त्यावर स्टे दिला. कोर्टात जाऊन आम्ही तो निधी घेतला. त्यामुळे त्रास देण्याचे काम ते करत असल्याचा आरोपही वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर केला.
हेही वाचा…“शारीरिक हव्यासापोटी ३८ वर्षीय नराधमाचा ६४ वर्षीय महिलेवर ब’ला’त्का’र”, चित्रा वाघ महिलेसाठी रूग्णालयात धावल्या
दरम्यान, आम्ही १ हजार कोटींची इंडस्ट्री धारावीत उभारली. धारावीत नगरसेवक फोडण्याचे काम सुरू आहे. तसेच अदाणीला आनंद देण्याचे काम मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे. आम्ही अडाणीला घाबरत नाही. भविष्यामध्ये अडानीला विरोध करत आम्ही संघर्ष करू. रस्त्यावर उतरू पण आम्ही त्या ठिकाणी धारावीचा पुनर्विकास होऊ देणार नाही. आमची ठाम भूमिका आहे. असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…“आदित्य राजाच्या कृपने वरूण राजानं अक्षर:श टेंडरचा पाऊस पाडला” ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
हेही वाचा…“मराठा आंदोलनादरम्यान शासनाने किती गुन्हे मागे घेतले?” फडणवीसांना सांगितला आकडा
हेही वाचा…“बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना असे म्हणायचे, आता उबाठावाले कुत्तासोबत नाचतात,” शिंदे गटाचा हल्लाबोल
हेही वाचा…निवडणुकीआधी इंडिया आघाडीत बिघाडी; जागावाटपावरून काॅंग्रेस, तृणमूल काॅंग्रेस आणि आप आमनेसामने
हेही वाचा…“शाळा बंद झाल्या आणि बिअरचा खप १२ टक्क्यांनी वाढला”