मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील १६ आमदारांच्या अपात्रतेचे सर्व अधिकार कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आले. यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अशी मागणी केली आहे. यातच आता विधीमंडळात १६ आमदारांच्या अपात्रतेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा…“जनतेच्या पैशातून भाजप-शिवसेनेचा प्रचार”, काॅंग्रेसची सरकारवर जहरी टिका
१६ अपात्र आमदारांसोबत, शिवसेना आणि धनुष्यबाण यासंदर्भात कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे निर्णय सोपवला आहे. यानंतर आता विधीमंडळ शिंदे आणि ठाकरे गटातील पक्षाची घटना निवडणुक आयुक्तांकडून मागणार आहे. त्यामुळे आता निवडणुक आयोग विधीमंडळाला कधीपर्यंत घटना पाठवणार? त्यावर पुढील कारवाई अवंलबून आहे.
हेही वाचा…नव्या संसद भवनाचा जंगी कार्यक्रम होणार, कार्यक्रम पत्रिका जाहीर, मोदींसह देशातील अनेक जण उपस्थित
दरम्यान, शिवसेना नेमकी कुणाची ? याबाबत मागे शिंदे आणि ठाकरे गटाने निवडणुक आयोगाला कागदपत्रे सादर केली होती. त्यानंतर निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे शिंदे गटाला बहाल केला होता. यानंतर आता या सर्व निर्णयाबाबत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे निर्णय सोपवला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…काॅंग्रेसमधून निलंबित, फडणवीसांच्या भेटीनंतर भाजपात येण्याच्या बातम्या, आशिष देशमुख म्हणाले, “माझी राजकीय आता वाटचाल…”
हेही वाचा…“संजय राऊत हा राजकारणातला प्रेम चोपडा, त्याला नसबंदी…” सजंय शिरसाठ यांचा राऊतांना टोला
हेही वाचा…“शिंदेंच्या सभेसाठी अधिकाऱ्यांना ५० हजार, १२ हजार, ६ हजार देण्याचे आदेश”, ठाकरे गटाच्या नेत्यांचा गंभीर आरोप
हेही वाचा…पुणे जिल्हा विभाजनाच्या मागणीला भाजपाचे संघटनात्मक ‘बळ’, संघटनात्मक बदलांमध्ये दोन विभाग : जिल्ह्याला दोन अध्यक्षपदाची निर्मिती?
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात लोकं जेवणावर तुटून पडली, अन्नाची प्रचंड नासाडी”