शिर्डी : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होत आहे. शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर नागपुर ते भरवीर असा ६०० किलोमीटरचा समृद्धी महामार्गावरील मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. याला आता काॅंग्रेसने आक्षेप घेत असे कार्यक्रम वारंवार आयोजित करणे म्हणजे जनतेच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा…६६ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाणार; अलई यांनी केलेल्या पाठपुराव्याला आले यश
मुंबई ते नागपुर समृद्धी महामार्गातील डिसेंबर २०२२ ला नागपुर ते शिर्डी हा ५२० किमीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आता दुसरा टप्प्याचं उद्घाटन होत आहे. यावरून जनतेच्या पैशातून भाजप-सेनेचा प्रचार सुरू असून आधी १८२ गावातील जनतेला ५२ वर्षापासून प्रतीक्षा असलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांचे उद्घाटन करून पाणी द्या अशी मागणी काॅंग्रेसचे नेते नितीन शिंदे यांनी केली आहे.
हेही वाचा…डायरी ऑफ महाराष्ट्र खोका’ नावाचा लवकरच चित्रपट बनवणार, राऊतांची मोठी घोषणा
आज काॅंग्रेसचे कार्यकर्ते शिर्डी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना कार्यक्रमस्थळी जाण्यापासून मज्जाव केलेला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नव्या संसद भवनाचा जंगी कार्यक्रम होणार, कार्यक्रम पत्रिका जाहीर, मोदींसह देशातील अनेक जण उपस्थित
हेही वाचा…ईडीची वक्रदृष्टी आता काॅंग्रेसच्या नेत्यावर, राज्यातील काॅंग्रेसच्या एकमेव खासदाराच्या मेव्हण्याला ईडीने घेरलं
हेही वाचा…भाजप-शिंदे गटात पहिली वादाची ठिणगी.. आम्हाला सापत्न वागणुक मिळते, खासदारांचा हल्लाबोल
हेही वाचा…पटोलेंविरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या वडेट्टीवारांचा दिल्ली खुलासा, म्हणाले, की आमच्यात…
हेही वाचा…एकनाथ शिंदेंनी गोंदियात ‘राष्ट्रवादी’ फोडली…! नगराध्यक्षसह १५ नगरसेवक शिंदे गटात दाखल