मुंबई : इर्शाळवाडी येथे दरड कोसळून संपुर्ण गाव ढिगाऱ्याखाली गेल्याने आतापर्यंत २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. अजून ढिगाऱ्याखाली लोक गाठली गेली असून त्यांचा शोध कार्य सुरू आहे. या घटनेनंतर राज्यातील अनेक लोकांनी दु:ख व्यक्त केला. तर वाढदिवसाचा खर्च टाळून ती संपुर्ण रक्कम इर्शाळवाडी लोकांना देण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आला आहे.
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऑगस्ट महिन्यात पुणे दौरा, प्रशासनाकडून जय्यत तयारी’
राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इर्शादवाडी येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांसाठी शेतकऱ्यांनी मदतीचा हात दिला. यावेळी तब्बल 82 हजार रुपये गोळा झाले.इतर खर्च टाळून ५ लक्ष रु.निधी पक्षातर्फे यावेळी जाहीर केला.
हेही वाचा…इर्शाळवाडीतील अनाथ मुलांना एकनाथ शिंदेंचं बळ, इर्शाळवाडी दुर्घटनेतील अनाथ मुलांना घेतलं दत्तक
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील आज वाढदिवस आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे देवेंद्र फडणवीस यांनी देखील वाढदिवसाच्यानिमित्ताने होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्री उपमुख्यमंत्री श्री अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त इर्शादवाडी येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांसाठी शेतकऱ्यांनी मदतीचा हात दिला. यावेळी तब्बल 82 हजार रुपये गोळा झाले.इतर खर्च टाळून ५ लक्ष रु.निधी पक्षातर्फे यावेळी जाहीर केला @AjitPawarSpeaks@SunilTatkare pic.twitter.com/Hn08guWvbA
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…पश्चिम बंगालच्या घटनेवरून टिका करणाऱ्या भाजपच्या आमदाराला दानवेंनी चांगलचं सुनावलं, म्हणाले, त्या महिलांचा..
हेही वाचा…“..तर महाराष्ट्रांच्या गल्ल्यांमध्ये कोण फिरणार ?”, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
हेही वाचा…पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या यांच्या हस्ते कोथरुडच्या ‘त्या’ जिगरबाज पोलिसांचा सत्कार
हेही वाचा…ठाकरे गटाच्या आमदारासमोरच शिंदे गटातील आमदाराच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणाले, “आमची मैत्री कायम..”,
हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चौथी भेट, एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण