मुंबई : मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरले असून येत्या २० नोव्हेंबरला बुलढाणा येथे मोठी जागर सभा घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच तुपकर यांनी स्वाभिमानीच्या ऊस परिषदेकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…“मग राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या”, शरद पवार गटाने दिलं आव्हान
स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काही दिवसापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एल्गार पुकारला आहे. यातच ऊसाला योग्य भाव मिळत नसल्याने राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. याचीच काल ऊस परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र संघटनेत योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचं सांगत रविकांत तुपकर अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा…“मग राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या”, शरद पवार गटाने दिलं आव्हान
दरम्यान, रविंकात तुपकर यांना अलिकडेच स्वाभिमानी संघटनेतून बेदखल करण्यात आलं आहे. यातच स्वाभिमानीच्या उस परिषदेला देखील रविकांत तुपकर गैरहजर राहिले आहेत. यातच आता तुपकर अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा असून ते लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकारणातून सन्यांस घेईन”, मुश्रीफांनी रोहित पवारांना दिलं थेट आव्हान
हेही वाचा…“मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही ,” गुणरत्ने सदावर्तेंनी सांगितलं खरं कारण
हेही वाचा…“पेटवलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात यंदाची दिवाळी,” रोहित पवार अन् संदीप क्षीरसागर यांचा मोठा निर्णय
हेही वाचा…जाळपोळ प्रकरणात आतापर्यंत १६० जणांना अटक, दोन हजार जणांची चौकशी, पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक
हेही वाचा…““मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व?” आदित्य ठाकरेंची सदा सरवणकरांवर बोचरी टिका