सातारा : मनोज जरांगे पाटील यांची आज साताऱ्यात सभा होणार आहे. त्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी खासदार उदयन राजे यांची भेट घेतली. यावेळी सर्व जातीची जनगणना करा, अन् पाहिजे त्यांना आरक्षण देऊन टाका, असं विधान खासदार उदयन राजे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…ओबीसींच्या एल्गार सभेला गैरहजर का ? पंकजा मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या…
तुझं आज कुटुंब असून त्याला तुझी गरज आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील जगला पाहिजे. शिवाजी महाराजांनी त्या काळात कोणालाही अंतर दिलं नाही. आज एक व्यक्ती कशाच्या आधारावर करू शकतो. समाजासाठी मरायला तयार आहे. मराठा आरक्षणासाठी तुम्ही सर्व जातीची जनगणना करा. अन् ज्यांना गरज आहे. त्यांना आरक्षण द्या. मनोज जरांगे पाटील यांची जी मानसिकता झाली आहे ती सर्वांना झाली आहे. आज सर्वांना मेरिटवर संधी दिली पाहिजे. असं उदयन राजे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…सरकारमधीलच मंत्री अन् आमदारामध्ये शाब्दिक चकमक, पक्ष श्रेष्ठींकडे भाजप आमदार तक्रार मांडणार
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण कोणी केले. हे तुम्ही शोधा. आज मनोज जरांगे पाटील आहेत. उद्या मी असणार आहे. तुम्ही प्रश्न सोडवणार नसाल तर माणसानं कसं जगायचं. नाही तर माणसांनं विष घेऊन मेलेलं बंर. आज प्रत्येक ठिकाणी आरक्षण आहे. जनगणना झाल्याशिवाय सगळं काही स्पष्ट होणार नाही.
READ ALSO :
हेही वाचा…“मुंबईकरांचा पाणी होणार महाग, पाणी पट्टीत तब्बल ८ टक्क्यांनी वाढ,” काॅंग्रेसचा प्रचंड विरोध
हेही वाचा…आदित्य ठाकरेंवर केलेली कारवाई योग्यच, मुंबईत गुन्हा दाखल, भाजप नेत्याने डिवचलं
हेही वाचा…“ओबीसींच्या सभेला पक्षाने पाठवलं नाही,” पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर आता भाजपकडून स्पष्टीकरण
हेही वाचा…अंजली दमानिया यांना पोलिसांनी भुजबळांच्या घराबाहेर रोखलं, महिला पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये झाली बाचाबाची
हेही वाचा…एल्गार सभेनंतर मराठा समाज आक्रमक, भुजबळांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली