Tag: sambhaji maharaj

निवडणुक न लढवण्याचे संभाजीराजेंनी सांगितलं कारण, म्हणाले “मी लोकसभेसाठी १०० टक्के योगदान दिलं असतं..पण…”

कोल्हापुर :  लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यानंतर देशातील राजकीय वातावरण गरम होऊ लागलंय. यातच महाराष्ट्रात दोन्ही आघाड्यांनी अद्याप आपले पत्ते खोलले ...

Read more

महाविकास आघाडीत आल्यास उमेदवारी मिळणार, संभाजी राजेंसाठी लोकसभा मतदारसंघ ठरला ?

कोल्हापुर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी जय्यत तयारी करतांना दिसत आहे. भाजपच्या विरोधात लढण्यासाठी आघाडीने आता मित्र ...

Read more

“तर प्रत्येक व्यक्तीने विष घेऊन मेलेलं बरं,” जरांगे पाटलांच्या भेटीनंतर उदयन राजेंचं मोठं विधान

सातारा :  मनोज जरांगे पाटील यांची आज साताऱ्यात सभा होणार आहे. त्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी खासदार उदयन राजे यांची ...

Read more

“सध्या आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र”, संभाजी राजेंची सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीवर नाराजी

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, राज्यात आत्महत्या होत आहेत, मराठा आंदोलन तीव्र होत आहे. तरीदेखील ...

Read more

“‘भिडे चे नवे किडे’ या वृत्तीला वेळीच ठेचलं पाहिजे”, वर्षा गायकवाडांचा संभाजी भिडेंवर हल्लाबोल

मुंबई : सातत्याने वादाच्या भोवऱ्यात असणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. १५ ऑगस्ट १९४७ ...

Read more

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला छ.संभाजीनगरचे वावडे..! औरंगाबादचं नामांतराचा पडला विसर

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वप्फ मालमत्तांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ...

Read more

“..तोपर्यंत मी गडावरून उतारणार नाही,” संभाजी राजेंचं शिवभक्तांना आवाहन

रायगड : आज संपुर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहेत. पुणे, मुंबई, कोल्हापुरसह संपुर्ण राज्यात ...

Read more

गौतमी पाटीलच्याबाबत संभाजी राजेंनी भूमिका बदलली, म्हणाले की, “अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण.!”

पुणे : गेल्या काही दिवसापासून गौतमी पाटील हिच्या आडनावावरून अनेक वाद उफाळून आला. गौतमी पाटील हिचं आडनाव पाटील नसून चाबुस्ककर ...

Read more

“इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगला तर तुम्हा जगाल”, संभाजी राजेंचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं ...

Read more

Recent News