मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या एका वक्तव्यामुळे अपक्ष उमेदवार बच्चू कडू अडचणीत आले आहेत. त्यांनी भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याने आसाम च्या विधानसभेत चांगलाच गदारोळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांना अटक करावी, अशी मागणी आसाम विधानसभेत विरोधकांनी लावून धरली आहे.
हेही वाचा..“इडीच्या चौकशीला हजर राहणार नाही पण..”, ईडीची नोटीस आल्यानंतर मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया
तर भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असं सांगत बच्चू कडू यांनी आपली बाजू मांडली आहे. आमदार बच्चू कडू म्हणाले होते की, राज्यातल्या भटक्या कुत्र्यांसंदर्भात तुम्ही समिती गठित करण्यापेक्षा एखादा एक्शन प्लॅन तयार करा. जेवढे रस्त्यावर आहेत तेवढे उचला आणि आसाममध्ये नेऊन टाका.
हेही वाचा…“अब्दुल गद्दार, स्वारी अब्दुल सत्तार, ” वादग्रस्त वक्तव्यानंतर आदित्य ठाकरेंची सत्तारांवर बोचरी टिका
आसाममध्ये अशा कुत्र्यांना किंमत आहे. किमान ८-९ हजारांना विकले जातात. याबाबत माहिती घ्या. आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा विचारले. जसं इथं बोकड खातात तसं तिकडे कुत्रे खातात. म्हणून तेथील व्यापारांना बोलावून तुम्ही चर्चा केली तर एका दिवसांत यावर तोडगा निघू शकतो. तिथल्या सरकारशी बोला असं कडू यांनी विधानसभेत सांगितले.
Read also
- हेही वाचा..वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्र्यांच्या विरूद्ध कडक कारवाई करण्याचे धाडस कराल का ?
- हेही वाचा…“जुन्या पेन्शनसंदर्भात सरकार तातडीने निर्णय घेणार नाही, २० लाख संपकरी संपाच्या वाटेवर”?
- हेही वाचा…राहुल कुल यांच्याविरोधात राष्ट्रवादी अन् काॅंग्रेस एकत्र, निलंबणाची मागणी, कर्ज थकवलं, काय काय आरोप केलेत?
- हेही वाचा…‘बाहेरचं पार्सल’ म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर जहरी टिका, कर्जतचं राजकारण तापणार ?
- हेही वाचा..‘लाल वादळ’ विधानसभेवर धडकणार, शेतकरी प्रश्न, पेन्शनचा मुद्दा, मुंबईच्या दिशेने किसान सभेचा मोर्चा