“हा देशद्रोहाचा प्रकार,गोस्वामींना तात्काळ अटक करा”; सचिन सावंतांची गृहमंत्र्यांकडे मागणी

मुंबई - रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये...

Read more

“….पण त्यांचा अंत वाईट, असे जाणते नेते येणाऱ्या काळात राजकीय नकाशावर दिसणार नाही”

मुंबई - मागील विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकीय इतिहासात मोठी उलथापालथ घडली, मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपाचं बिनसलं, त्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा करत...

Read more

विदर्भातील मंत्र्याला प्रदेशाध्यक्ष करा, काँग्रेस खासदाराची मागणी

नागपूर : मागील काही दिवसांपासून बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोडणार अशा चर्चा सुरू आहेत. सध्या मंत्रीमंडळात असलेल्या अनेक मंत्र्यांची...

Read more

‘भाजपने आता उधारीचा गुलाल उधळून घेऊन मन शांत करावं’, यशोमती ठाकूर यांचा टोला

मुंबई : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपाठोपाठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्या दावा प्रत्येक पक्षाकडून केला जात आहे....

Read more

अर्णब गोस्वामी ‘चॅट’प्रकरणाची चौकशी करा, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

मुंबई  : कथित टीआरपी घोटाळयानंतर पत्रकार अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी प्रमुख पार्थ दासगुप्ता यांचं व्हॉट्सअप संभाषण सध्या सोशल मीडियावर...

Read more

‘पंतप्रधानांना आव्हान देण्याची धानोरकरांची ऐपत नाही, आधी पक्षाची स्थिती बघावी’

चंद्रपूर : पक्षाने आदेश द्यावा, वाराणसीत जाऊन पंतप्रधान मोदींचा पराभव करेल, अशी सिंहगर्जनाच काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकरांनी एका...

Read more

‘मतांच्या चिंतेमुळेच शिवसेनेने ‘नामांतरा’चा सामना सुरू केला’, थोरातांचे जोरदार उत्तर

मुंबई : राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते, त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा 'सामना' सुरू केला आहे,...

Read more

‘भाजपवाले खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंगकरून वर आले’

नवी मुंबई : भाजप खंडणी, ब्लॅकमेलिंग आनि किडनॅपिंगकरून वर आले असून, भाजप चांगल्या लोकांच्या मागे ईडी लावत आहे, असा गंभीर...

Read more

काँग्रेस आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात

यवतमाळ : काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. यवतमाळहून नागपूरकडे येत असताना हा अपघात झाला...

Read more

औरंगाबादनंतर आता ‘या’ जिल्ह्यावरून वातावरण तापणार?

मुंबई : सीएमओकडून करण्यात आलेल्या ट्विटबद्दल काँग्रेसनं तीव्र नाराजी व्यक्त केली. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध राहील, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Read more
Page 239 of 351 1 238 239 240 351

Recent News