बारामती : राज्यात महाविकास आघाडी सरकार पाडून भाजपने शिंदेंच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार स्थापन झालं. यातच 2014 साली भाजप सत्तेत येण्याच्या अगोदर धनगर समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. परंतु अद्यापही धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही. यामुळे आता धनगर समाज आक्रमक झाला आहे.
हेही वाचा…“भिडेंवर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी”
धनगर विवेक जागृती अभियानाच्या वतीने आज बारामती देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. धनगर समाजाकडून विश्वासघात दिवस देखील साजरा केला जात आहे. २०१४ मध्ये भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्यात येणार असल्याचं आश्वसान दिलं होतं. पण सत्तेवरती येऊन देखील भाजपनं धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही, म्हणून आंदोलन करण्यात येत आहे.
हेही वाचा…“भेकड आणि भित्र्या माणसाची अहिंसा”, शरद पोंक्षेंवर सुषमा अंधारे भडकल्या
दरम्यान, मागील काही दिवसापासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपचा मेगा प्लॅन..! राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे बदल, १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ९ सरचिटणीस तर १२ सचिवांच्या नावांची घोषणा
हेही वाचा…“कमी वेळात पक्ष श्रेष्ठींचा विश्वास तावडेंनी कमावला, तर पंकजा मुंडेंनाही मोठी जबाबदारी”
हेही वाचा…“फडणवीसांनी ठाकरे आणि शरद पवारांची अवस्था ओसाड गावाचे पाटलांसारखी केली”, तुषार भोसलेंची टिका
हेही वाचा…शरद पवारांनी आखली चाणक्यनिती ? अजित पवार गटाला नाही तर भाजपला बसणार मोठा फटका ?
हेही वाचा…शरद पवारांचा आधार सोडण्याची वेळ का आली? धनंजय मुंडेंनी दिलं असं उत्तर