मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांत मोठे बदल करण्यात येत आहेत. यातच आता भाजपने राष्ट्रीय पातळीवर बदल केले असून यामध्ये महाराष्ट्राच्या तीन नेत्यांची भाजपच्या राष्ट्रीय पातळीवर वर्णी लागली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि विजया रहाटकर यांचा राष्ट्रीय कार्यकारणीत समावेश करून घेतला आहे.
हेही वाचा…“संभाजी भिडेंचे बोलविता धनी कोण ? तात्काळ तुरूंगात टाका”, यशोमती ठाकूर आक्रमक
पंकजा मुंडे यांच्यावरील राष्ट्रीय सचिव म्हणून कायम ठेवण्यात आले आहेत. तर विजया रहाटकर यांना आता भाजपने राष्टीय सचिव म्हणून नियुक्त केले आहेत. यामध्ये सुनील देवधर यांना स्थान देण्यात आलेलं नाही. परंतु राष्ट्रीय सचिव पदावरून राष्ट्रीय महासचिव पदी विनोद तावडे यांची नियुक्ती केली आहे. अगदी कमी वेळात पक्ष श्रेष्ठींचा विश्वास विनोद तावडे यांनी कमावला असल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा…सरकारचा निष्काळजीपणा..! तर इर्शाळवाडी दुर्घटना वाचली असती, २०१५ सालीच पत्र दिलं होतं, पण…
दरम्यान, भाजप पदाधिकाऱ्यांच्या यादीत सी टी रवी जे महाराष्ट्राचे प्रभारी होते. त्यांना देखील आता वगळण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा नवा प्रभारी लवकरच नेमावा लागणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुक पराभूत झालेले सी टी रवी लोकसभा निवडणुकीआधी काॅंग्रेस भाजप दोन्ही पक्षांत नवे प्रभारी येणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“फडणवीसांनी ठाकरे आणि शरद पवारांची अवस्था ओसाड गावाचे पाटलांसारखी केली”, तुषार भोसलेंची टिका
हेही वाचा…शरद पवारांनी आखली चाणक्यनिती ? अजित पवार गटाला नाही तर भाजपला बसणार मोठा फटका ?
हेही वाचा…शरद पवारांचा आधार सोडण्याची वेळ का आली? धनंजय मुंडेंनी दिलं असं उत्तर
हेही वाचा…“भिडेंवर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी”
हेही वाचा…“भेकड आणि भित्र्या माणसाची अहिंसा”, शरद पोंक्षेंवर सुषमा अंधारे भडकल्या