मुंबई : आर्यन खान प्रकरणात सीबीआयच्या अटकेत असलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. आज उच्च न्यायालयात या प्रकरणाबाबत सुनावणी घेण्यात आली. यात २४ मे पर्यंत समीर वानकेडे यांना कोर्टाने दिलासा दिला आहे.
हेही वाचा…“सुषमा अंधारे तुमचं म्हणजे जिकडे राशन तिकडेच भाषण हे खरं आहे का ?” बीडच्या राड्यात शिंदे गटाची उडी
उच्च न्यायालयात या प्रकरणात सीबीआयने याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणीच्या वेळी समीर वानखेडे यांच्या वकिलांनी वानखेडे यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच सीबीआयकडून वानखेडेंवर तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर न्यायालयाकडून वानखेडेंनी तपासात सहाकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढची सुनावणी ही २४ मे ला होणार आहे.
हेही वाचा…“आघाडीत कोणताही फार्म्युला ठरला नाही, शिउबाठा लोकसभेच्या १९ जागांवर कायम,” आघाडीत शिजतंय काय?
एनसीबीची वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांना टार्गेट करीत आहेत. नवाब मलिकांच्या जावायला त्रास दिल्याने समीर वानखेडे यांच्यावर कारवाई केली जात आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं समीर वानखेडे यांच्या वकिलांनी म्हटले आहे. यातच आर्यन खानला सोडण्यासाठी शाहरूख खानने समीर वानखेडे यांच्याकडे विनंती केल्याचा वकिलांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस हेच मुळात एक नाटक आहेत”, राष्ट्रवादीने फडणवीसांना डिवचलं
हेही वाचा…“..तर बावनकुळेंनी बारामतीतून अजित पवारांच्या विरोधात निवडून लढवावी,” राष्ट्रवादीने बावनकुळेंना दिलं चॅलेंज
हेही वाचा…“मी पण अनेक वर्ष पालकमंत्री होतो, पण असा कधीच भेदभाव केला नाही”, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा
हेही वाचा…सुषमा अंधारेंना मारहाण करण्याचा दावा करणाऱ्या आप्पासाहेब जाधवांची हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका
हेही वाचा…शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा मुहर्त ठरला…! तारीख ठरली, मंत्रीपदासाठी नावांची यादी तयार ?