नवी दिल्ली : शिवसेनेच्या नेत्या रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी आता राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. काल रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आला होता. तर दुसरीकडे शिवसेनेच्या खासदार प्रियंकी चतुर्वेदी यांनी शिंदेंवर जोरदार निशाणा साधला. यातच आता खासदार भावना गळवी यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची याप्रकरणी भेट घेतली आहे.
हेही वाचा…“प्रत्येक जीव फेसबुक लाईव्हमुळे वाचला, त्यामुळे आपले उद्धव साहेब ‘कुटूंब प्रमुख’ झाले”, आदित्य ठाकरे
याआधी प्रियंका चतुर्वेदी यांनी अमित शहा यांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज पुन्हा या प्रकरणाबाबत भावना गवळी यांनी अमित शहा यांची भेट घेऊन अमित शहा यांना निवेदन दिलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून चांगलचं रणकंदन माजलेलं दिसून येत आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरे ज्या ज्या ठिकाणी सभा घेतील, त्या त्याठिकाणी हनुमान चालिसाचं पठण होईल”, नवनीत राणा
यातच रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी पोलिसांना आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र पोलिसांनी सादर केलेल्या अहवालावर महिला आयोग असमाधानी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आज सांयकाळी महिला आयोग आपली भूमिका मांडणार असून त्याबाबत एक पत्रक काढणार आहे. ठाणे पोलिसांना याबाबत आदेश देण्यात आले होते. कासारवडवली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आज आपला अहवाल सादर केला.
Read also
हेही वाचा…“माझ्यावरही अगदी खालच्या पातळीवर टिका झाली, परंतु फडणवीस यामुळे व्यथीत होणार नाहीत”, पंकजा मुंडे
हेही वाचा…रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी सेनेच्या दोन महिला खासदार भिडल्या, थेट गृहमंत्र्यांची घेतली भेट
हेही वाचा…“सर्वात मेहनती, उत्साही, दयाळू, संवेदनशील युवासैनिक गमावला”, दुर्गा भोसले-शिंदेंच्या निधनानंतर आदित्य ठाकरे भावूक
हेही वाचा…रोशनी शिंदेंचा आनंद दिघे होण्याची भीती, ‘त्या’ अर्ध्या तासात नेमकं काय घडलं? माजी महापौरांचा ठाकरेंवर गंभीर आरोप
हेही वाचा..“सुषमा अंधारे अन् राखी सावंत बहिणी-बहिणी, सनसनाटी पसरवणाऱ्यामध्ये त्यांच्यात स्पर्धा,” भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान