सोलापुर : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल अजून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या अनेक महिन्यापासून मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. यातच मंत्रीमंडळाचा दुसरा विस्तार होण्याच्या अगोदरच शिंदे गटातील आमदारांचा नाराजीची सुर बघायला मिळत आहे.
हेही वाचा…“डंके की चोट पे…!” गुणरत्ने सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षासाठी रद्द
तसेच मी पालकमंत्री सोलापुरचा आहे. परंतु मला धाराशीव आणि परभणीचा पालकमंत्री पद देण्यात आलं. तसेच मला आरोग्य मंत्री व्हायचं नव्हतं. अशी खंत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बोलून दाखवली आहे. दुर्दैव आहे. आपण तिकडे गेलो. परंतु याठिकाणी राहिलो असतो तर भरपूर दिलं असतं. असं तानाजी सावंत यांनी पंढरपुर येथील एका कार्यक्रमात उपस्थितांना आपली मनातली खंत बोलून दाखविली.
हेही वाचा…“कसब्याचा पराभव हा पराभव नाही..आम्ही कसबा पुन्हा जिंकणारच”, चंद्रकांत पाटील
तसेच तानाजी सावंत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतही यावेळी वक्तव्य केलं आहे. पंढरपुरात बाळासाहेब आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातील सभेला मैदानं खाली होती. परंतु आमच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेला ७ लाख लोकं आली होती. असंही वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे. त्यामुळे आता हा वाद आणखीच वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“७२ कोटी रुपयांतून शिरसाठांना ब्लॅकमेल करत पाच कोटी रुपये मागणारी जीवाभावाची बाई कोण?” रूपाली पाटलांचा सवाल
दरम्यान, बाळासाहेबांचा अपमान करणारे लोकं मिंधे घेऊन फिरत आहेत. अशी लोकं काय बाळासाहेबांच्या विचारांविषयी बोलणार ? त्या तानाजी सावंतांना देखील एक डॉक्टरेट दिली पाहिजे. असा टोला संजय राऊतांनी तानाजी सावंत यांच्यावर लगावला.
Read also
हेही वाचा…“तर १६ आमदार अपात्र ठरल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल”, मोठ्या नेत्याचा दावा, निकालाची उत्सुकता शिगेला
हेही वाचा…पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल
हेही वाचा…“एकही आरोप सिद्ध केल्यास आमदारकीचा राजीनामा देईन,” संजय शिरसाठांचं सुषमा अंधारे यांना आवाहन
हेही वाचा…हाजीर हो….! उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अन् संजय राऊतांना उच्च न्यायालयाकडून समन्स
हेही वाचा…“त्यांच्या मनात गद्दारीचं बीज आधीपासूनच पेरलेले”, तानाजी सावतांच्या दाव्यावर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया