नाशिक : राज्यात मागील काही वर्षापासून अनेक नेत्यांचा रस्त्यावर अपघात झाला आहे. यामध्ये काही गंभीर जखमी झालेत तर काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातच आता नाशिक जिल्ह्यात चांदवड महामार्गावर झालेल्या भीषण अपघात झाला असून या अपघातात भाजपचे माजी नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत अन्य ४ जणांना देखील आपला जीव गमावावा लागला आहे.
हेही वाचा…“रडायला भरपूर वेळ आहे, पण..,” अधिवेशनाच्या पूर्वीच मोदींचा विरोधकांना खोचक टोला
सकाळी अकराच्या दरम्यान, चांदवड तालुक्यातील नमोकार तीर्तकार समोरील मुंबई आग्रा महामार्गावर कार व कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघात दोन्ही गाड्याचा चक्काचूर झाला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून यात धुळ्यातील भाजपचे नगरसेवक किरण अहिरराव यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.
हेही वाचा…फडणवीस पेक्षा ठाकरे वरचढ..! फडणवीसांच्या ५ वर्षापेक्षा फक्त अडीच वर्षात ठाकरेंची कामगिरी दमदार
दरम्यान, अपघात झाल्यानंतर वडणेरभैरव पोलीस व सोमा टोलवेज कंपनीचे पथक घटनास्थळी पोहचले आहे. या अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता. तर अपघातातील मयत हे नाशिककडून धुळे येथे चालले होते. त्याच दरम्यान अपघात झाला. यामध्ये कृष्णाकांत चिंधा माळी, रा. राम मंदिर जवळ, मु.पो. मोघन, ता. जि. धुळे, किरण हरिचंद्र अहिरराव, नगरसेवक, राहणार,धुळे, अनिल विष्णू पाटील, रा अवधान, धुळे, प्रवीण मधूकर पवार. रा. अवधान, धुळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मित्रा”साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी, वडेट्टीवारांची शिंदेंवर जोरदार टिका
हेही वाचा…शेतकरी कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला भाजपाने दिली मोठी जबाबदारी, भाजपची शहर कार्यकारीणी जाहीर
हेही वाचा…काय सांगता..! ‘या’ राज्यात 1 उंदीर पकडण्यासाठी ४१,००० हजार रूपये झाले खर्च, आव्हाडांचा सरकारला जोरदार टोला
हेही वाचा…“शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण मिळत नाही”, चिठ्ठीत लिहून तरूणाची आ’त्म’ह’त्या’, सुप्रिया सुळेंची सरकारवर टिका
हेही वाचा…काॅंग्रेसने दिली ‘६’ गॅरंटी आश्वासने, कर्नाटकानंतर आता ‘या’ राज्यांवर नजर, सत्ता आल्यास पहिल्यास कॅबिनेट बैठकीत निर्णय