सिंधुदूर्ग : गेल्या काही दिवसापासून राज्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजप, शिवसेना शिंदे गटातील नेत्यांमध्ये जोरदार टिका टिप्पणी केली जात आहे. यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टिका करतांना दिसत आहे. यातच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…“तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,” सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना माझ्याविरोधात माझ्या मतदारसंघातून त्यांच्या मुलाला उभे करायचे आहे. मात्र, जनतेचा कौल हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मी नाराज आहे, मी शिंदे गटात जाणार आहे. असा संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा उद्दोग सुरू आहे. असंही वैभव नाईक यांनी सांगितले.
हेही वाचा…“दिल्ली में मिल, AK-47 से उडा दुंगा”,संजय राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी, एकच खळबळ
दरम्यान शिंदे गटातील आमदार आणि मंत्री उदय सामंत यांनी मोठा दावा केला आहे. राज्यातील जवळापास १३ आमदार आमच्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यातच आगामी काळात महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत होण्याची दाट शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे.
Read also
हेही वाचा…“शिवसेना गटाचे नेते अद्वय हिरेंसह ३० जणांवर फसवणुक करण्याचा गुन्हा दाखल,” मालेगावची सभा झाली अन्…
हेही वाचा…“संजय राऊतांना दारूच्या नशेत ‘त्या’ व्यक्तीने धमकी दिली”, देवेंद्र फडणवीसांची माहिती
हेही वाचा…सुप्रिया सुळेताई..! “तेव्हा तुम्हाला तुमच्या गृहमंत्र्यांची निष्क्रियता दिसली नाही का ?” भाजपचा सुळेंना सवाल
हेही वाचा…“संभाजीनगर दंगलीमागे खासदार इत्मियाज जलील यांचा हात..!” शिवसेना आमदाराचा खळजनक आरोप
हेही वाचा…संजय राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारे पोलिसांच्या ताब्यात, राजकीय वर्तुळात चर्चा