परभणी : नैतिकपणामुळे चौकशी चालु असतांना ज्या पद्धतीने अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीच्या संदर्भात चौकशी सुरू असतांना यजमान गृहमंत्री असतील तर पोलीस एका दडपणाखाली काम करतील. मग निष्पक्ष चौकशी होण्यासाठी नैतिकता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. असं शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंनी विचार केला तर त्यांना लहान भाऊ म्हणून मोदी माफ करतील”
सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीस यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच जर तुम्ही खरंच हिंदुत्वाचे पाईक असाल तर तुमच्या पार्टीचं नाव बदलून हिंदुस्तान जनता पार्टी असं ठेवावं, असं आव्हानच सुषमा अंधारे यांनी भाजपलं दिलं. भाजपची एक रणनीती आहे. त्यांच्याविरोधात जो जो बोलेल त्याला डॅमेज करण्याचं काम करीत आहेत. त्यामुळे त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. असं त्यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या टिकेवर म्हटलं.
हेही वाचा…राहुल गांधी, पटोले, खरगेंवरील टिका भोवली, काॅंग्रेसचा मोठा नेता निलंबित, आता राष्ट्रवादीत करणार प्रवेश ?
एकेकाळी चंद्रकांत पाटील होते ते पहिल्या फळीतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. आता ते चक्क दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अशी टिका त्यांनी चंद्रकांत पाटलांवर केली. तसेच एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर देखील त्यांनी भाष्य केलं. सुषमा अंधारे यांची परभणीत शिवसंवाद सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलतांना टिका केली.
Read also
हेही वाचा…“पटोलेंनी विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं, तेव्हापासून षडयंत्राला सुरूवात झाली”, आशिष देशमुखांचा गंभीर आरोप
हेही वाचा…“भाजपने एक कबुल केले की, अजितदादा राज्याच्या राजकारणातील सर्वात शक्तीशाली नेते”
हेही वाचा…“गौतम अदाणी प्रकरण..! जेपीसी चौकशीला शरद पवारांचा विरोध, सुचवला दुसरा पर्याय
हेही वाचा…“सध्या कलयुग सुरूअन् रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले”, आदित्य ठाकरेंची शिंदेंवर जहरी टिका
हेही वाचा…तब्बल १७ तास नॉटरिचेबल..! बंडाच्या तयारीत ? अजित पवार अवतारले अन् सांगितली सगळी हकीकत